NCP leader Jayant Patil : नांदेड येथील अतिवृष्टीत सापडलेल्या गावांची राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पाहणी
राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला तरी सरकार तयार झाले नाही. कुणाला किती खाती द्यायची आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
पुस्तकामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे नेमकं काय होतं?
थंडीत वरदान आहेत या Seeds, संपूर्ण सिझन रहाल हट्टेकट्टे
चाणक्य निती : या 4 चुकीच्या सवयींमुळे मनुष्य स्वत:चाच शत्रू होतो..
शरीरात ही लक्षणे दिसली तर हलक्यात घेऊ नका, मोठ्या समस्येची ठरु शकते नांदी
जॅकलीन फर्नांडीस हिच्या क्लासी आणि ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा...
पदार्थांमध्ये हिंग का वापरतात, काय होतात फायदे, आरोग्यास किती लाभदायक
