AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता..’मधील अंजली भाभी आता काय करते? 6 वर्षांपूर्वी सोडली होती मालिका

प्रचंड लोकप्रिय मालिका'तारक मेहता...'मधील अंजली भाभी आता काय करते? 6 वर्षांपूर्वी मालिका सोडल्यानंतर नेहा मेहताबाबत समोर आली मोठी माहिती.

| Updated on: Jun 09, 2026 | 1:56 PM
Share
लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता...' मधील अंजली मेहता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मेहता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गोकुळधाम सोसायटीतील 'अंजली भाभी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहाने 2020 मध्ये हा शो सोडला होता.

लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता...' मधील अंजली मेहता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मेहता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. गोकुळधाम सोसायटीतील 'अंजली भाभी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहाने 2020 मध्ये हा शो सोडला होता.

1 / 5
आज, 9 जून रोजी तिच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या सध्याच्या प्रवासाची चर्चा होत आहे. नेहा मेहता 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सुरू झाल्यापासून या मालिकेचा भाग होती. तब्बल 12 वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारल्यानंतर तिने 2020 मध्ये मालिकेला अलविदा म्हटले.

आज, 9 जून रोजी तिच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या सध्याच्या प्रवासाची चर्चा होत आहे. नेहा मेहता 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सुरू झाल्यापासून या मालिकेचा भाग होती. तब्बल 12 वर्षे अंजली मेहताची भूमिका साकारल्यानंतर तिने 2020 मध्ये मालिकेला अलविदा म्हटले.

2 / 5
अभिनय कारकिर्दीची सुरुवात नेहाने 2001 मधील 'डॉलर बहू'  या मालिकेतून केली होती. टीव्हीमध्ये येण्यापूर्वी ती रंगभूमीवर सक्रिय होती आणि गुजराती तसेच हिंदी नाटकांमध्ये काम करत होती. 'तारक मेहता...' सोडल्यानंतर तिने पुन्हा एकदा थिएटरकडे मोर्चा वळवला.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात नेहाने 2001 मधील 'डॉलर बहू' या मालिकेतून केली होती. टीव्हीमध्ये येण्यापूर्वी ती रंगभूमीवर सक्रिय होती आणि गुजराती तसेच हिंदी नाटकांमध्ये काम करत होती. 'तारक मेहता...' सोडल्यानंतर तिने पुन्हा एकदा थिएटरकडे मोर्चा वळवला.

3 / 5
ऑक्टोबर 2025 मध्ये नेहाने पुन्हा SAB TV वर पुनरागमन केले. ती 'इत्ती सी खुशी'  या मालिकेत झळकली. सुमारे 85 भागांमध्ये काम केल्यानंतर मे 2026 मध्ये ही मालिका बंद झाली.

ऑक्टोबर 2025 मध्ये नेहाने पुन्हा SAB TV वर पुनरागमन केले. ती 'इत्ती सी खुशी' या मालिकेत झळकली. सुमारे 85 भागांमध्ये काम केल्यानंतर मे 2026 मध्ये ही मालिका बंद झाली.

4 / 5
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा मेहता गुजराती चित्रपट आणि इतर प्रकल्पांमध्येही काम करत आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या EMI या चित्रपटातही ती दिसली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा मेहता गुजराती चित्रपट आणि इतर प्रकल्पांमध्येही काम करत आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या EMI या चित्रपटातही ती दिसली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात