AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एकमेव शहर; जीथे विवाहापूर्वीच साजरी केली जाते सुहागरात्र, तोपर्यंत लग्नच होत नाही

तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही. जाणून घेऊयात ही प्रथा नक्की काय आहे? आणि कोणी सुरू केली.

| Updated on: Mar 12, 2025 | 5:17 PM
Share
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

1 / 7
लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

2 / 7
मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

3 / 7
ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

4 / 7
बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

5 / 7
या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

6 / 7
मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

7 / 7
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.