.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एकमेव शहर; जीथे विवाहापूर्वीच साजरी केली जाते सुहागरात्र, तोपर्यंत लग्नच होत नाही

तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही. जाणून घेऊयात ही प्रथा नक्की काय आहे? आणि कोणी सुरू केली.

| Updated on: Mar 12, 2025 | 5:17 PM
Share
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

1 / 7
लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

2 / 7
मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

3 / 7
ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

4 / 7
बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

5 / 7
या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

6 / 7
मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

7 / 7
Follow Us
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत