AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एकमेव शहर; जीथे विवाहापूर्वीच साजरी केली जाते सुहागरात्र, तोपर्यंत लग्नच होत नाही

तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही. जाणून घेऊयात ही प्रथा नक्की काय आहे? आणि कोणी सुरू केली.

| Updated on: Mar 12, 2025 | 5:17 PM
Share
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

1 / 7
लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

2 / 7
मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

3 / 7
ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

4 / 7
बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

5 / 7
या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

6 / 7
मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

7 / 7
Follow Us
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.