AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एकमेव शहर; जीथे विवाहापूर्वीच साजरी केली जाते सुहागरात्र, तोपर्यंत लग्नच होत नाही

तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही. जाणून घेऊयात ही प्रथा नक्की काय आहे? आणि कोणी सुरू केली.

| Updated on: Mar 12, 2025 | 5:17 PM
Share
लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर व्यक्तीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही समाजामध्ये लग्नाला महत्त्वाचं स्थान आहे.

1 / 7
लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

लग्नाचे वेगेवगेळे प्रकार आहेत. कोणी अरेंज मॅरेज करतं, कोणी लव्ह मॅरेज करतं, अनेक जण आपल्या धर्माच्या प्रथा परंपरेनुसार लग्न करतात, तर कोणी रजिस्टर मॅरेज करतात.

2 / 7
मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

मात्र तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही, भारतात असं देखील एक शहर आहे, जिथे लग्नापूर्वीच सुहागरात्र करावी लागते, त्याशिवाय लग्न होत नाही.

3 / 7
ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

ही प्रथा छत्तिसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यात पाहायला मिळते. बस्तरमध्ये अजूनही या प्रथेचं पालन केलं जातं.

4 / 7
बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

बस्तरमध्ये एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजामध्ये या प्रथेचं पालन केलं जातं. या जातीमध्ये लग्नापूर्वी प्रेम आणि सुहागरात्र बनवणं हे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय लग्ननच करता येत नाही.

5 / 7
या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

या परंपरेचं नाव आहे घोटूल, या परंपरेला या जातीमध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे, मुरिया जातीच्या लोकांमध्ये या परंपरेचं पालन केलं जातं. हे लोक गोंड आदिवासी समाजाशी संबंधित आहेत.

6 / 7
मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

मिडिया रिपोर्ट्सनुसार ही परंपरा लिंगो पेन अर्थात लिंगो देव यांनी चालू केली होती, असं मानलं जातं.

7 / 7
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.