Photo Gallery : अवकाळीने द्राक्ष उत्पादनात घट, वादळी वाऱ्याने तर फळबागाच हिरावल्या
सातारा : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. संपूर्ण हंगामात अवकाळीचे संकट हे सुरुच होते. त्यामुळे उत्पादनात तर घट झाली आहेच शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.हंगाम अंतिम टप्प्यात अन् द्राक्ष तोड सुरु असतानाच जिल्ह्यातील माण तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळीची अवकृपा ही सुरु आहे. मात्र, वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा ह्या भुईसपाट झाल्या आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग आडवी झाली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा ही सुरुच आहे. आता न भरुन निघणारे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
IPL 2026 : आयपीएलमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज
बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देते ही अभिनेत्री, डान्समुळे असते चर्चेत
सौंदर्य तुझं शब्दांमध्ये मांडणं कठीण, प्रियदर्शनी इंदलकरचा लुक चर्चेत
Hottest बिबट्या, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून...
फोटोमधील ही मराठी अभिनेत्री कोण? ओळखू देखील येईना
IPL 2026 आधी यशस्वीचा फोटो व्हायरल, क्रिकेटरसोबत असलेली तरुणी नक्की कोण?
