AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana : छोट्याशा चुकीमुळे अडकू शकतात पीएम किसानचे पैसे, शेतकऱ्यांनो ही चुक लगेच दुरुस्त करा!

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे पैसे कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात होते. आता याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे.

| Updated on: Nov 15, 2025 | 9:21 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.

1 / 5
आता मात्र पीएम किसान योजनेचा  21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.

आता मात्र पीएम किसान योजनेचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.

3 / 5
या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक