AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana : छोट्याशा चुकीमुळे अडकू शकतात पीएम किसानचे पैसे, शेतकऱ्यांनो ही चुक लगेच दुरुस्त करा!

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे पैसे कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात होते. आता याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे.

| Updated on: Nov 15, 2025 | 9:21 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.

1 / 5
आता मात्र पीएम किसान योजनेचा  21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.

आता मात्र पीएम किसान योजनेचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.

3 / 5
या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.