AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana : छोट्याशा चुकीमुळे अडकू शकतात पीएम किसानचे पैसे, शेतकऱ्यांनो ही चुक लगेच दुरुस्त करा!

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे पैसे कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात होते. आता याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे.

| Updated on: Nov 15, 2025 | 9:21 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.

गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची शेतकरी वाट पाहात आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली नव्हती.

1 / 5
आता मात्र पीएम किसान योजनेचा  21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.

आता मात्र पीएम किसान योजनेचा 21 वा हफ्ता नेमका कधी येणार, याची तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनाचा 21 वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया आता चालू आहे.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळी 2000 रुपये पाठवले जातात.

3 / 5
या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

या योजनेअंतर्त पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेची सुरुवात फ्रेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. तर योजनेचा पहिला हप्ता 24 फ्रेब्रुवारी 2019 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आला होता. गेल्या पाच वर्षात या योजनेचा चांगलाच विस्तरा झालेला असून योजनेचे एकूण 11 कोटी शेतकरी लाभार्थी असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण आहे, त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांनी केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.