AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये…; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. आसाममध्ये ही यात्रा सध्या आहे. या भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो... या यात्रेदरम्यान राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद. भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...

| Updated on: Jan 24, 2024 | 12:53 PM
Share
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

2 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात.  ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात. ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

3 / 5
भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

4 / 5
"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

5 / 5
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.