AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये…; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. आसाममध्ये ही यात्रा सध्या आहे. या भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो... या यात्रेदरम्यान राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद. भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...

| Updated on: Jan 24, 2024 | 12:53 PM
Share
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

2 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात.  ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात. ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

3 / 5
भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

4 / 5
"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

5 / 5
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.