AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये…; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. आसाममध्ये ही यात्रा सध्या आहे. या भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो... या यात्रेदरम्यान राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद. भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...

| Updated on: Jan 24, 2024 | 12:53 PM
Share
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

2 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात.  ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात. ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

3 / 5
भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

4 / 5
"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

5 / 5
Follow Us
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ.
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा.
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून....
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं
अवकाळीच्या 'अवकृपे'ने शेतकरी हवालदिल, वाशिमच्या 729 हेक्टवरील पिकांचं.
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
राष्ट्रवादीत पुन्हा ठिणगी! पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच.
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण
भोंदू खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण.
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन
युद्धविरामाचा भारतावर काय परिणाम होणार? निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन.
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत
युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या.