AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : आम्ही भाजपला हरवलंय, आता केवळ…; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

Congress Leader Rahul Gandhi and Priyanka Gandhi at Telangana : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. तसंच भाजपवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 19, 2023 | 4:11 PM
Share
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी भेटीगाठी घेतल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी भेटीगाठी घेतल्या.

1 / 6
राहुल आणि प्रियांका गांधी यांनी यावेळी रामप्पा मंदिरात जात दर्शन घेतलं. विजयभेरी यात्रेचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला.

राहुल आणि प्रियांका गांधी यांनी यावेळी रामप्पा मंदिरात जात दर्शन घेतलं. विजयभेरी यात्रेचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला.

2 / 6
तेलंगणामध्ये आम्ही भाजपला केव्हाच हरवलं आहे. आता केवळ त्यांची बी टीम असणाऱ्या बीआरएसला हरवायचं आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

तेलंगणामध्ये आम्ही भाजपला केव्हाच हरवलं आहे. आता केवळ त्यांची बी टीम असणाऱ्या बीआरएसला हरवायचं आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

3 / 6
राहुल गांधी यांनी  बीआरएसवर जोरदार निशाणा साधला. 'बीजेपी रिश्तेदार समिती', असा बीआरएसचा उल्लेख केला. या तेलंगणा दौऱ्याचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

राहुल गांधी यांनी बीआरएसवर जोरदार निशाणा साधला. 'बीजेपी रिश्तेदार समिती', असा बीआरएसचा उल्लेख केला. या तेलंगणा दौऱ्याचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

4 / 6
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यावेळी राजीव गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना ही भेट दिली.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यावेळी राजीव गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना ही भेट दिली.

5 / 6
राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचा हा फोटो...

राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचा हा फोटो...

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.