AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटी… ‘अश्वपंढरी’ सारंगखेडाच्या यात्रेत ऐतिहासिक उलाढाल

सारंगखेडा घोडेबाजारात यंदा 4.24 कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली. 756 घोड्यांची विक्रमी विक्री झाली असून, या यात्रेला 'अश्वपंढरी' म्हणून ओळख मिळाली आहे. दक्षिण भारतातील व्यापारी मोठ्या संख्येने येऊन दर्जेदार घोड्यांची खरेदी करत आहेत, ज्यामुळे हा बाजार देशातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध घोडेबाजार बनला आहे.

| Updated on: Dec 22, 2025 | 3:49 PM
Share
अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या यात्रेत यंदा तब्बल 756  अश्वांची विक्री झाली असून त्यातून थोडीथोडकी नव्हे तर 4 कोटीं पेक्षा जास्त उलाढाला झाली आहे.  सारंगखेडाच्या घोडेबाजारात यावर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी घेतले आहेत.

अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या यात्रेत यंदा तब्बल 756 अश्वांची विक्री झाली असून त्यातून थोडीथोडकी नव्हे तर 4 कोटीं पेक्षा जास्त उलाढाला झाली आहे. सारंगखेडाच्या घोडेबाजारात यावर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी घेतले आहेत.

1 / 6
दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या उटी, कर्नाटकातील बेंगलोरु येथून व्यापारी येऊन सर्वाधिक घोडे घेऊन गेले आहेत. सारंगखेडा येथे सर्व जातीचे  आणि सर्वात स्वस्त  घोडे मिळत असतात, यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी सारंगखेड्याच्या यात्रेला येऊ लागले आहेत.

दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या उटी, कर्नाटकातील बेंगलोरु येथून व्यापारी येऊन सर्वाधिक घोडे घेऊन गेले आहेत. सारंगखेडा येथे सर्व जातीचे आणि सर्वात स्वस्त घोडे मिळत असतात, यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी सारंगखेड्याच्या यात्रेला येऊ लागले आहेत.

2 / 6
सारंगखेड्याची यात्रा ही देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात तर देशातील विविध राज्यातून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी इथे येतात, त्यामुळे सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.

सारंगखेड्याची यात्रा ही देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात तर देशातील विविध राज्यातून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी इथे येतात, त्यामुळे सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.

3 / 6
विशेष म्हणजे या यात्रेत व्यवस्थित सुविधा मिळत असतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे सर्वाधिक घोडे व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेत येत असतात.

विशेष म्हणजे या यात्रेत व्यवस्थित सुविधा मिळत असतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे सर्वाधिक घोडे व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेत येत असतात.

4 / 6
यंदा 3 हजारपेक्षा अधिक घोडे या यात्रेत दाखल झाले होते, त्यापैकी 756  घोड्यांची विक्री झाली असून तब्बल 4 कोटी 24 लाख 40 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली आहे.

यंदा 3 हजारपेक्षा अधिक घोडे या यात्रेत दाखल झाले होते, त्यापैकी 756 घोड्यांची विक्री झाली असून तब्बल 4 कोटी 24 लाख 40 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली आहे.

5 / 6
यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने ही आर्थिक उलाढाल पाच कोटी  रुपयांचा टप्पा पार करेल असा आयोजकांना विश्वास आहे.

यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने ही आर्थिक उलाढाल पाच कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा आयोजकांना विश्वास आहे.

6 / 6
Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.