Photo Gallery : कृषी महाविद्यालयात बियाणे महोत्सव, कडधान्यातून साकारलेल्या रांगोळी आकर्षणाच्या केंद्रस्थानी
अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणांचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात यावे या अनुशंगाने विविध बियाणे कंपन्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. बियाणे कंपन्यांनी बिजोत्पादन करुन दाखवले आहे. या कार्यक्रमात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कडधान्यापासून काढलेल्या रांगोळ्या हा आकर्षणाचा विषय ठरला होता. अथक परीश्रम घेऊन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. तर या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बियाणांची तर माहिती झालीच पण पेरणी दरम्यान काय काळजी घ्यावयाची याची देखील माहिती मिळाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
