Photo Gallery : कृषी महाविद्यालयात बियाणे महोत्सव, कडधान्यातून साकारलेल्या रांगोळी आकर्षणाच्या केंद्रस्थानी
अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणांचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात यावे या अनुशंगाने विविध बियाणे कंपन्यांनी एकत्र येत अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. बियाणे कंपन्यांनी बिजोत्पादन करुन दाखवले आहे. या कार्यक्रमात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कडधान्यापासून काढलेल्या रांगोळ्या हा आकर्षणाचा विषय ठरला होता. अथक परीश्रम घेऊन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. तर या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बियाणांची तर माहिती झालीच पण पेरणी दरम्यान काय काळजी घ्यावयाची याची देखील माहिती मिळाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
हे आहेत तुमच्या शरीराचे 8 बेस्ट डॉक्टर्स, कोणते ते पाहा..
कोणत्या पदार्थांनी होते लिव्हरचे मोठे नुकसान ?
किती सुंदर दिसतेय..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
ना तोडफोड, ना टांगणे, भन्नाट पोर्टेबल एसी घर करेल थंडा थंडा कूल..कूल
एक वाटीभर डाळीत नेमके किती प्रोटीन असते ?
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
