AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shukra Gochar 2025: शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे या 3 राशींना होणार फायदा, चमकणार नशीब

Shukra Gochar 2025: शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम अनेक राशींच्या जीवनावर होईल. डिसेंबरमध्ये शुक्र ग्रह मूल नक्षत्रात प्रवेश करेल. याचा फायदा तीन राशींमध्ये जन्मलेल्यांना होईल. त्यांना नशीबाची साथ मिळणार आहे.

| Updated on: Dec 03, 2025 | 7:48 PM
Share
ज्योतिषशास्त्रात प्रेम, सौंदर्य, वैभव आणि सुखाचा कारक ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी शनिवारी सकाळी ठीक ७ वाजून ५० मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्र सोडून केतूच्या मूळ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा गोचर फक्त दहा दिवसांचा म्हणजे ३० डिसेंबरपर्यंतच राहील, पण या दहा दिवसांत तीन राशींच्या आयुष्यात खूप काही बदल घडणार आहे. भाग्य त्यांना इतकं साथ देणार की जणू काही सोनं चमकतंय असंच वाटेल.

ज्योतिषशास्त्रात प्रेम, सौंदर्य, वैभव आणि सुखाचा कारक ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी शनिवारी सकाळी ठीक ७ वाजून ५० मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्र सोडून केतूच्या मूळ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा गोचर फक्त दहा दिवसांचा म्हणजे ३० डिसेंबरपर्यंतच राहील, पण या दहा दिवसांत तीन राशींच्या आयुष्यात खूप काही बदल घडणार आहे. भाग्य त्यांना इतकं साथ देणार की जणू काही सोनं चमकतंय असंच वाटेल.

1 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे कारण शुक्र त्यांचाच स्वामी ग्रह आहे आणि आता तो मूळ नक्षत्रात येतोय. प्रेमसंबंध आणखी गोड होतील, जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ होईल. लवकरच एखादी धार्मिक किंवा तीर्थयात्रा होण्याची शक्यता दिसते, विशेषतः वैष्णोदेवी, तिरुपती किंवा शिर्डीची यात्रा घडू शकते. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. त्वचा, डोळे किंवा गळ्याचे जुने आजार बरे होतील. आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे उत्तम योग आहेत. हिरव्या-पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त वापरावेत आणि शुक्रवारी गायीला गूळ-हरबरा खाऊ घातल्यास लाभ दुप्पट होईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे कारण शुक्र त्यांचाच स्वामी ग्रह आहे आणि आता तो मूळ नक्षत्रात येतोय. प्रेमसंबंध आणखी गोड होतील, जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ होईल. लवकरच एखादी धार्मिक किंवा तीर्थयात्रा होण्याची शक्यता दिसते, विशेषतः वैष्णोदेवी, तिरुपती किंवा शिर्डीची यात्रा घडू शकते. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. त्वचा, डोळे किंवा गळ्याचे जुने आजार बरे होतील. आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे उत्तम योग आहेत. हिरव्या-पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त वापरावेत आणि शुक्रवारी गायीला गूळ-हरबरा खाऊ घातल्यास लाभ दुप्पट होईल.

2 / 5
मीन राशीवाल्यांसाठी हा गोचर सर्वांगीण सुख देणारा ठरेल. बराच काळ अडकलेली सरकारी किंवा कायदेशीर कामं पूर्ण होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल, जोडीदाराकडून भेटवस्तू किंवा सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि परदेशवारी किंवा परदेशातील नोकरी-व्यवसायाचे योग प्रबळ होतील. रोज सकाळी “ॐ शुं शुक्राय नमः” हा मंत्र ११ किंवा २१ वेळा जप केला तर शुक्राची कृपा लवकर बरसेल.

मीन राशीवाल्यांसाठी हा गोचर सर्वांगीण सुख देणारा ठरेल. बराच काळ अडकलेली सरकारी किंवा कायदेशीर कामं पूर्ण होतील. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल, जोडीदाराकडून भेटवस्तू किंवा सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि परदेशवारी किंवा परदेशातील नोकरी-व्यवसायाचे योग प्रबळ होतील. रोज सकाळी “ॐ शुं शुक्राय नमः” हा मंत्र ११ किंवा २१ वेळा जप केला तर शुक्राची कृपा लवकर बरसेल.

3 / 5
तुळ राशीवाल्यांचं तर भाग्यच जागं होणार आहे. करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची वेळ आहे, नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा अपेक्षित पगारवाढ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवे कॉन्ट्रॅक्ट्स, चांगली पार्टनरशिप किंवा परदेशी क्लायंट मिळतील. जमीन-मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत. अविवाहितांचं लग्न ठरू शकतं, उत्तम स्थळं येतील. कौटुंबिक वाद मिटतील आणि भावंडांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा गोड होतील. रोज सकाळी आई-वडील किंवा गुरूंचे आशीर्वाद घेतल्यास आणि शुक्रवारी लक्ष्मीपूजन केल्यास या काळातील लाभ अजून वाढतील.

तुळ राशीवाल्यांचं तर भाग्यच जागं होणार आहे. करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची वेळ आहे, नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा अपेक्षित पगारवाढ मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवे कॉन्ट्रॅक्ट्स, चांगली पार्टनरशिप किंवा परदेशी क्लायंट मिळतील. जमीन-मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत. अविवाहितांचं लग्न ठरू शकतं, उत्तम स्थळं येतील. कौटुंबिक वाद मिटतील आणि भावंडांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा गोड होतील. रोज सकाळी आई-वडील किंवा गुरूंचे आशीर्वाद घेतल्यास आणि शुक्रवारी लक्ष्मीपूजन केल्यास या काळातील लाभ अजून वाढतील.

4 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी