AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोकेदुखी सतावते? वाचा घरगुती उपाय, डोकं होईल शांत…

डोकेदुखी असह्य असते. चिंता, तणाव, वेळी अवेळी झोपणे उठणे, जेवणे अशा बऱ्याच कारणांनी डोकेदुखी होते. आता तर ही एक सामान्य समस्या झालीये असं म्हणायला हरकत नाही. आता डोकेदुखी नेहमीच होत असेल तर माणूस नेहमी पेनकिलर तर खाऊ शकत नाही. मग काय उपाय आहेत? घरगुती उपाय बघुयात...

| Updated on: Oct 07, 2023 | 4:41 PM
Share
योगा, व्यायाम, मेडिटेशन याचा आणि मानसिक आरोग्याचा डायरेक्ट संबंध आहे. रोज योगा, मेडिटेशन करायलाच हवं. या सगळ्याने तणाव कमी होतो आणि डोकेदुखी कमी होते.

योगा, व्यायाम, मेडिटेशन याचा आणि मानसिक आरोग्याचा डायरेक्ट संबंध आहे. रोज योगा, मेडिटेशन करायलाच हवं. या सगळ्याने तणाव कमी होतो आणि डोकेदुखी कमी होते.

1 / 5
डोकेदुखी सतावते? वाचा घरगुती उपाय, डोकं होईल शांत…

2 / 5
आल्याचा चहा कुणाला आवडत नाही? डोकेदुखी वर आल्याचा चहा हा उत्तम उपाय आहे. दाहक-विरोधी गुणधर्म असणारा आल्याचा चहा लोकांना खूप आवडतो, डोकं दुखायला लागलं की लोक हा चहा आवर्जून पितात.

आल्याचा चहा कुणाला आवडत नाही? डोकेदुखी वर आल्याचा चहा हा उत्तम उपाय आहे. दाहक-विरोधी गुणधर्म असणारा आल्याचा चहा लोकांना खूप आवडतो, डोकं दुखायला लागलं की लोक हा चहा आवर्जून पितात.

3 / 5
अक्रोड, बदाम आणि काजू सारखे शेंगदाणे खाल्ल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते, कारण त्यात मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. मॅग्नेशियम जर मुबलक प्रमाणात खाल्लं तर डोकेदुखी होणार नाही, होत असेल तर कमी होईल.

अक्रोड, बदाम आणि काजू सारखे शेंगदाणे खाल्ल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते, कारण त्यात मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. मॅग्नेशियम जर मुबलक प्रमाणात खाल्लं तर डोकेदुखी होणार नाही, होत असेल तर कमी होईल.

4 / 5
डोकेदुखीचं सगळ्यात सामान्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. रोज १ ते ८ ग्लास पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होणार नाही आणि डोकेदुखीची समस्या होणार नाही. असली तरी यामुळे ती कमी होईल. हायड्रेशन हा उत्तम उपाय आहे.

डोकेदुखीचं सगळ्यात सामान्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. रोज १ ते ८ ग्लास पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होणार नाही आणि डोकेदुखीची समस्या होणार नाही. असली तरी यामुळे ती कमी होईल. हायड्रेशन हा उत्तम उपाय आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.