AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब डर लगता है, 19वी त्रासदायक ओव्हर, टीम इंडिया आणि भीती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. यावेळी भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरविषयी बोललं गेललं. यात नेमकं काय झालं. वाचा...

Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 21, 2022 | 6:18 PM
Share
काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवरुन देखील त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. असं नेमकं काय झालं की भुवनेश्वरकुमार टीकेचा धनी झाला. याविषयी वाचा...

काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवरुन देखील त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. असं नेमकं काय झालं की भुवनेश्वरकुमार टीकेचा धनी झाला. याविषयी वाचा...

1 / 5
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतानं पहिले फलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाला 209 धावांचं टार्गेट देण्यात आलं. यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरली पण, यावेळी टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत ठरली, असा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतानं पहिले फलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाला 209 धावांचं टार्गेट देण्यात आलं. यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरली पण, यावेळी टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत ठरली, असा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला.

2 / 5
भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरची चांगलीच चर्चा रंगली. यावरुन खूप टीकाही झाली. तर गोलंदाजीविषयी बोललं देखील गेलं.

भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरची चांगलीच चर्चा रंगली. यावरुन खूप टीकाही झाली. तर गोलंदाजीविषयी बोललं देखील गेलं.

3 / 5
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. भुवनेश्वरनं 19व्या ओव्हरमध्ये 16 धावा ऑस्ट्रेलियाला देऊन टाकल्या. यामुळे ही ओव्हर टीम इंडियासाठी खूप त्रासदायक ठरली.

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. भुवनेश्वरनं 19व्या ओव्हरमध्ये 16 धावा ऑस्ट्रेलियाला देऊन टाकल्या. यामुळे ही ओव्हर टीम इंडियासाठी खूप त्रासदायक ठरली.

4 / 5
पाकिस्तानला आशिया चषकात सुपर चार सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. तेव्हा 19व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरनं 19 रन दिले होते.

पाकिस्तानला आशिया चषकात सुपर चार सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. तेव्हा 19व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरनं 19 रन दिले होते.

5 / 5
Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....