अब डर लगता है, 19वी त्रासदायक ओव्हर, टीम इंडिया आणि भीती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. यावेळी भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरविषयी बोललं गेललं. यात नेमकं काय झालं. वाचा...

| Updated on: Sep 21, 2022 | 6:18 PM
काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवरुन देखील त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. असं नेमकं काय झालं की भुवनेश्वरकुमार टीकेचा धनी झाला. याविषयी वाचा...

काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवरुन देखील त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. असं नेमकं काय झालं की भुवनेश्वरकुमार टीकेचा धनी झाला. याविषयी वाचा...

1 / 5
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतानं पहिले फलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाला 209 धावांचं टार्गेट देण्यात आलं. यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरली पण, यावेळी टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत ठरली, असा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतानं पहिले फलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाला 209 धावांचं टार्गेट देण्यात आलं. यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरली पण, यावेळी टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत ठरली, असा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला.

2 / 5
भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरची चांगलीच चर्चा रंगली. यावरुन खूप टीकाही झाली. तर गोलंदाजीविषयी बोललं देखील गेलं.

भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरची चांगलीच चर्चा रंगली. यावरुन खूप टीकाही झाली. तर गोलंदाजीविषयी बोललं देखील गेलं.

3 / 5
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. भुवनेश्वरनं 19व्या ओव्हरमध्ये 16 धावा ऑस्ट्रेलियाला देऊन टाकल्या. यामुळे ही ओव्हर टीम इंडियासाठी खूप त्रासदायक ठरली.

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. भुवनेश्वरनं 19व्या ओव्हरमध्ये 16 धावा ऑस्ट्रेलियाला देऊन टाकल्या. यामुळे ही ओव्हर टीम इंडियासाठी खूप त्रासदायक ठरली.

4 / 5
पाकिस्तानला आशिया चषकात सुपर चार सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. तेव्हा 19व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरनं 19 रन दिले होते.

पाकिस्तानला आशिया चषकात सुपर चार सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. तेव्हा 19व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरनं 19 रन दिले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.