AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : रोहित शर्मा याच्या नावावर नकोसा विक्रम, 25 वर्षानंतर भारतीय कर्णधाराची वाईट कामगिरी

Rohit Sharma: रोहित शर्मा आशिया कपच्या सुपर 4 फेरीत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला आणि सर्वात वाईट विक्रमाची नोंद केली.

| Updated on: Sep 15, 2023 | 11:27 PM
Share
आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरीत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्याने फक्त दोन चेंडू खेळले आणि सिल्वर डकवर आऊट झाला

आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरीत बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्याने फक्त दोन चेंडू खेळले आणि सिल्वर डकवर आऊट झाला

1 / 6
आशिया कप स्पर्धेत त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध चांगील खेळी केली. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला.

आशिया कप स्पर्धेत त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध चांगील खेळी केली. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला.

2 / 6
बांगलादेश विरुद्ध शून्यावर बाद झाला आणि नकोसा विक्रम प्रस्थापित केला. आशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या दोन-दोन वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

बांगलादेश विरुद्ध शून्यावर बाद झाला आणि नकोसा विक्रम प्रस्थापित केला. आशिया कप स्पर्धेत तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या दोन-दोन वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

3 / 6
आशिया कप इतिहासात दुसऱ्यांदा एखादा कर्णधार शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी 1988 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार दिलीप वेंगसरकर 2 चेंडू खेळत शून्यावर बाद झाला होता. आता 25 वर्षानंतर रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 2 चेंडू खेळत शून्यावर बाद झाला.

आशिया कप इतिहासात दुसऱ्यांदा एखादा कर्णधार शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी 1988 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार दिलीप वेंगसरकर 2 चेंडू खेळत शून्यावर बाद झाला होता. आता 25 वर्षानंतर रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 2 चेंडू खेळत शून्यावर बाद झाला.

4 / 6
आशिया कप स्पर्धेत पाच बदल करणं महागात पडलं असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशनं भारताचा धावांनी पराभव केला. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये असे बदल प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आशिया कप स्पर्धेत पाच बदल करणं महागात पडलं असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशनं भारताचा धावांनी पराभव केला. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये असे बदल प्रभावी ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

5 / 6
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमवून 265 धावा केल्या. पण भारताचा संघ सर्वबाद 259 धावा करू शकला. भारताचा 6 धावांनी पराभव झाला.

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमवून 265 धावा केल्या. पण भारताचा संघ सर्वबाद 259 धावा करू शकला. भारताचा 6 धावांनी पराभव झाला.

6 / 6
Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....