AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवासह आणखी एक झटका, टीम इंडियाची बादशाहत संपवली

India vs Australia 1st Odi : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या एकिदवसीय सामन्यात पराभूत करत दुहेरी घाव दिला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाची वनडे क्रिकेटमध्ये अजिंक्य राहण्याची मालिका खंडीत झाली आहे.

| Updated on: Oct 19, 2025 | 7:20 PM
Share
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह भारताची ह 438 दिवसांपासूनची बादशाहत संपवली. तसेच शुबमन एकदिवसीय कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला  विजयी करण्यात अपयशी ठरला. (Phot Credit : Getty)

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यासह भारताची ह 438 दिवसांपासूनची बादशाहत संपवली. तसेच शुबमन एकदिवसीय कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयी करण्यात अपयशी ठरला. (Phot Credit : Getty)

1 / 5
उभयसंघातील सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने 5 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. (Photo Credit : Getty)

उभयसंघातील सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने 5 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. (Photo Credit : Getty)

2 / 5
टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 136 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सलामी दिली.  (Photo Credit : Getty)

टीम इंडियाने 26 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात 136 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं आणि मालिकेत विजयी सलामी दिली. (Photo Credit : Getty)

3 / 5
ऑस्ट्रेलियाने भारताची या पराभवासह बादशाहत संपली. टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 437 दिवसांनंतर पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने याआधी 4 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना गमावला होता. (Photo Credit : Getty)

ऑस्ट्रेलियाने भारताची या पराभवासह बादशाहत संपली. टीम इंडियाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 437 दिवसांनंतर पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने याआधी 4 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना गमावला होता. (Photo Credit : Getty)

4 / 5
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सलग 8 एकदिवसीय सामने जिंकले होते. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधील 3 सामने जिंकले होते. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत 5 असे एकूण 8 सामने सलग जिंकले. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ यशस्वीरित्या रोखला. (Photo Credit : Getty)

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सलग 8 एकदिवसीय सामने जिंकले होते. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधील 3 सामने जिंकले होते. तर चॅम्पियन्स ट्रॉफीत 5 असे एकूण 8 सामने सलग जिंकले. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ यशस्वीरित्या रोखला. (Photo Credit : Getty)

5 / 5
Follow Us
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.