AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलकात्यातील टी20 सामन्यानंतर इंग्लंडची द्विशतकी कामगिरी, नोंदवला असा विक्रम

वर्ष 2012 पासून इंग्लंड संघ भारताविरुद्ध टी20 मालिका विजयासाठी धडपड करत आहे. पण मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने दडपण वाढलं आहे. इंग्लंडने दिलेलं आव्हान भारताने 12.5 षटकात 7 गडी राखून पूर्ण केलं.

| Updated on: Jan 24, 2025 | 8:09 PM
Share
कोलकाता येथे भारताविरुद्धच्या सामन्यानंतर इंग्लंड संघाने एक मोठा पल्ला गाठला आहे. ईडन गार्डन्सवरील या सामन्यासह इंग्लंडने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.

कोलकाता येथे भारताविरुद्धच्या सामन्यानंतर इंग्लंड संघाने एक मोठा पल्ला गाठला आहे. ईडन गार्डन्सवरील या सामन्यासह इंग्लंडने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.

1 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सातवा संघ ठरला आहे.याआधी पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळले आहेत. आता या यादीत इंग्लंडचा समावेश झाला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सातवा संघ ठरला आहे.याआधी पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळले आहेत. आता या यादीत इंग्लंडचा समावेश झाला आहे.

2 / 5
इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 200 टी20 सामन्यांपैकी 104 सामने जिंकले आहेत. तर 86 सामने गमावले आहेत.दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. तर उर्वरित 8 सामने काही कारणांमुळे रद्द झाले आहेत.

इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 200 टी20 सामन्यांपैकी 104 सामने जिंकले आहेत. तर 86 सामने गमावले आहेत.दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. तर उर्वरित 8 सामने काही कारणांमुळे रद्द झाले आहेत.

3 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 253 सामने खेळले असून यावेळी त्यांनी 144 सामने जिंकले आहेत. 98 सामन्यांपैकी 3 सामने बरोबरीत सुटले आहेत. तसेच 7 सामने काही कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 253 सामने खेळले असून यावेळी त्यांनी 144 सामने जिंकले आहेत. 98 सामन्यांपैकी 3 सामने बरोबरीत सुटले आहेत. तसेच 7 सामने काही कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.

4 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 243 सामने खेळले आहेत. यापैकी 161 विजय आणि 70 सामन्यात पराभव झाला आहे. काही कारणांमुळे 6 सामने रद्द झाले, तर 5 सामने बरोबरीत सुटले आहेत.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने आत्तापर्यंत 243 सामने खेळले आहेत. यापैकी 161 विजय आणि 70 सामन्यात पराभव झाला आहे. काही कारणांमुळे 6 सामने रद्द झाले, तर 5 सामने बरोबरीत सुटले आहेत.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे यांना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवंय?
मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवंय? नेमकं कोणत्या खासदारासाठी?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम