AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: हे पाच भारतीय खेळाडू पहिल्यांदा खेळणार, एकाला 9 वर्षानंतर मिळाली संधी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. गतविजेता असल्याने आणि भारतातच स्पर्धा असल्याने टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहे. असं असताना भारतीय संघात पाच खेळाडू पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणार आहेत.

| Updated on: Feb 02, 2026 | 9:32 PM
Share
भारत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच खेळाडू पहिल्यांदा खेळणार आहेत. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.(Photo- BCCI Twitter)

भारत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच खेळाडू पहिल्यांदा खेळणार आहेत. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.(Photo- BCCI Twitter)

1 / 6
अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहे. त्याने 2024 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं होतं. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याला संघात जागा मिळाली. तेव्हापासून टी20 संघाचा भाग आहे. त्याने 38 टी20 सामन्यात 194.74 च्या स्ट्राईक रेटने 1297 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहे. त्याने 2024 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं होतं. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याला संघात जागा मिळाली. तेव्हापासून टी20 संघाचा भाग आहे. त्याने 38 टी20 सामन्यात 194.74 च्या स्ट्राईक रेटने 1297 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

2 / 6
वॉशिंग्टन सुंदरने टी20 क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याला एका वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली नाही. पण 9 वर्षानंतर त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे. त्याने भारतासाठी 58 टी20 सामने खेळले असून 51 विकेट घेतल्या आहेत.  (Photo: PTI)

वॉशिंग्टन सुंदरने टी20 क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याला एका वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली नाही. पण 9 वर्षानंतर त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे. त्याने भारतासाठी 58 टी20 सामने खेळले असून 51 विकेट घेतल्या आहेत. (Photo: PTI)

3 / 6
तिलक वर्माने विराट कोहलीची जागा घेतली आहे. विराट कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. तिलक वर्माने 2023 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 40 सामन्यात 114.09 च्या स्ट्राईक रेटने 1183 धावा केल्या आहेत. (फोटो- PTI)

तिलक वर्माने विराट कोहलीची जागा घेतली आहे. विराट कोहलीने निवृत्ती घेतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. तिलक वर्माने 2023 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 40 सामन्यात 114.09 च्या स्ट्राईक रेटने 1183 धावा केल्या आहेत. (फोटो- PTI)

4 / 6
रिंकु सिंह मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत राखीव खेळाडू होता. त्याला 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्याने 2023 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 40 सामन्यात 161.05 च्या स्ट्राईक रेटने 641 धावा केल्यात. (Photo- BCCI Twitter)

रिंकु सिंह मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत राखीव खेळाडू होता. त्याला 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्याने 2023 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने 40 सामन्यात 161.05 च्या स्ट्राईक रेटने 641 धावा केल्यात. (Photo- BCCI Twitter)

5 / 6
हार्षित राणा पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी जानेवारीत त्याने टीम इंडियात पदार्पण केलं होतं. 9 टी20 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Image Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images)

हार्षित राणा पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी जानेवारीत त्याने टीम इंडियात पदार्पण केलं होतं. 9 टी20 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Image Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images)

6 / 6
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.