AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : कधी हार्दिकबद्दल खूप वाईटसाईट बोलला, टोकाचा विरोध, आता त्याचं कौतुक करताना रडला

Hardik Pandya : टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बरच काही बदलून गेलय. महिन्याभरापूर्वी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्याच्या T20 सिलेक्शनला विरोध झाला. आता तोच हार्दिक हिरो बनलाय.

| Updated on: Jul 01, 2024 | 3:24 PM
Share
महिन्याभरापूर्वी त्याने हार्दिकवर खूप टीका केलेली. हार्दिकला बरच काही बोलला होता. आता टीम इंडियाने दमदार प्रदर्शनाच्या बळावर T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्याचे सूर बदलले आहेत.

महिन्याभरापूर्वी त्याने हार्दिकवर खूप टीका केलेली. हार्दिकला बरच काही बोलला होता. आता टीम इंडियाने दमदार प्रदर्शनाच्या बळावर T20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्याचे सूर बदलले आहेत.

1 / 5
फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 रन्सनी हरवलं. दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू इमोशनल झाला. त्याचे डोळे भरुन आले. कॉमेंट्री करता करताच त्याला रडू कोसळलं.

फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 रन्सनी हरवलं. दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू इमोशनल झाला. त्याचे डोळे भरुन आले. कॉमेंट्री करता करताच त्याला रडू कोसळलं.

2 / 5
मागचे दहा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. हे जे अश्रू आहेत, ते दु:खाचे नाहीत. हे आनंदाश्रू आहेत. टीम इंडिया तुमचे खूप-खूप आभार असं हा क्रिकेटपटू म्हणाला.

मागचे दहा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. हे जे अश्रू आहेत, ते दु:खाचे नाहीत. हे आनंदाश्रू आहेत. टीम इंडिया तुमचे खूप-खूप आभार असं हा क्रिकेटपटू म्हणाला.

3 / 5
मी बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा आभारी आहे, असं इरफान पठाण म्हणाला. मी सूर्यकुमार यादवचा कॅच कधीच विसरणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासावेळी सुद्धा ही कॅच विसरणार नाही असं इरफान म्हणाला.

मी बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा आभारी आहे, असं इरफान पठाण म्हणाला. मी सूर्यकुमार यादवचा कॅच कधीच विसरणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासावेळी सुद्धा ही कॅच विसरणार नाही असं इरफान म्हणाला.

4 / 5
काही महिन्यापूर्वी इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. बीसीसीआयने हार्दिकला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्याचाही विरोध केला होता. हार्दिकला T20 वर्ल्ड कप टीममध्ये निवडलं, त्यावेळी सुद्धा इरफानने टीका केलेली. रिंकू आणि हार्दिकसाठी वेगवेगळ निकष का? असा त्याचा प्रश्न होता.

काही महिन्यापूर्वी इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. बीसीसीआयने हार्दिकला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्याचाही विरोध केला होता. हार्दिकला T20 वर्ल्ड कप टीममध्ये निवडलं, त्यावेळी सुद्धा इरफानने टीका केलेली. रिंकू आणि हार्दिकसाठी वेगवेगळ निकष का? असा त्याचा प्रश्न होता.

5 / 5
Follow Us
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक