AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : क्रिकेटमध्ये फक्त तीनच स्टंप का असतात? भले-भले क्रीडाप्रेमी फेल

Cricket : तुमच्यापैकी जवळपास सर्वांना क्रिकेट आवडत असेल. तुम्ही पाहिले असेल की क्रिकेट सामन्यात 3 स्टम्पचा वापर केला जातो. मात्र ही संख्या 2 किंवा 4 का नसते? याचे उत्तर जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 25, 2026 | 7:47 PM
Share
सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची.

सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची.

1 / 5
गोलंदाजाची अडचण : दोन स्टंपमध्ये अंतर जास्त असल्याने अनेकदा चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून जायचा, ज्यामुळे फलंदाज बाद होत नसे आणि गोलंदाजांना विकेट मिळवणे कठीण व्हायचे.

गोलंदाजाची अडचण : दोन स्टंपमध्ये अंतर जास्त असल्याने अनेकदा चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून जायचा, ज्यामुळे फलंदाज बाद होत नसे आणि गोलंदाजांना विकेट मिळवणे कठीण व्हायचे.

2 / 5
नियमातील अडचण : क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू स्टंपला लागल्याशिवाय फलंदाज बाद मानला जात नाही. दोन स्टंपच्या मधून चेंडू गेल्यावर तो स्टंपला स्पर्श करत नसल्याने फलंदाज 'नॉट आऊट' राहायचा.

नियमातील अडचण : क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू स्टंपला लागल्याशिवाय फलंदाज बाद मानला जात नाही. दोन स्टंपच्या मधून चेंडू गेल्यावर तो स्टंपला स्पर्श करत नसल्याने फलंदाज 'नॉट आऊट' राहायचा.

3 / 5
तिसऱ्या स्टंपची एन्ट्री : गोलंदाजांची ही अडचण दूर करण्यासाठी 1775 च्या सुमारास दोन स्टंपच्या मध्ये तिसरा स्टंप लावण्यास सुरुवात झाली, जेणेकरून मधून जाणारा चेंडू त्याला लागून फलंदाज बाद होईल.

तिसऱ्या स्टंपची एन्ट्री : गोलंदाजांची ही अडचण दूर करण्यासाठी 1775 च्या सुमारास दोन स्टंपच्या मध्ये तिसरा स्टंप लावण्यास सुरुवात झाली, जेणेकरून मधून जाणारा चेंडू त्याला लागून फलंदाज बाद होईल.

4 / 5
चार स्टंप का नाहीत? : जर स्टंपची संख्या चार केली असती, तर विकेटची रुंदी खूप वाढली असती. अशा स्थितीत फलंदाजाला बाद करणे खूप सोपे झाले असते, म्हणून खेळाच्या दृष्टीने तीन स्टंपची रचना सर्वात योग्य आणि संतुलित मानली जाते.

चार स्टंप का नाहीत? : जर स्टंपची संख्या चार केली असती, तर विकेटची रुंदी खूप वाढली असती. अशा स्थितीत फलंदाजाला बाद करणे खूप सोपे झाले असते, म्हणून खेळाच्या दृष्टीने तीन स्टंपची रचना सर्वात योग्य आणि संतुलित मानली जाते.

5 / 5
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.