हार्दिक पांड्याच्या 28 चेंडूत नाबाद 59 धावा, पण नावावर झालं शतक; कसं ते जाणून घ्या
हार्दिक पांड्याने दुखापतीतून सावरल्यानंतर टीम इंडियात कमबॅक केलं आहे. आशिया कप स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण आता पहिल्याच सामन्यापासून फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
