AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजय निश्चित, हे आहे कारण

India vs Bangladesh Icc World Cup 2023 | बांगलादेशने टीम इंडियाला 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र आता टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज आहे.

| Updated on: Oct 19, 2023 | 6:24 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने पहिले बॅटिंग केली. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलंय. टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजय निश्चित समजला जात आहे. टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध तगडा रेकॉर्ड आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने पहिले बॅटिंग केली. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलंय. टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजय निश्चित समजला जात आहे. टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध तगडा रेकॉर्ड आहे.

1 / 5
टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने यापैकी 3 तर बांगलादेशने 1 सामना जिंकला आहे.

टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने यापैकी 3 तर बांगलादेशने 1 सामना जिंकला आहे.

2 / 5
बांगलादेशने 2007 वर्ल्ड कपमध्ये एकमेव विजय मिळवला. मात्र त्या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं होतं.

बांगलादेशने 2007 वर्ल्ड कपमध्ये एकमेव विजय मिळवला. मात्र त्या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं होतं.

3 / 5
टीम इंडियाने 2019 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशचा 315 धावांचा पाठलाग करताना 286 धावांवरच कार्यक्रम आटोपला होता.

टीम इंडियाने 2019 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशचा 315 धावांचा पाठलाग करताना 286 धावांवरच कार्यक्रम आटोपला होता.

4 / 5
तसेच टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तिन्ही संघांना पराभूत केलंय. टीम इंडियाने हे तिन्ही विजय चेसिंग करताना मिळवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजयी चौकार निश्चित समजला जात आहे.

तसेच टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तिन्ही संघांना पराभूत केलंय. टीम इंडियाने हे तिन्ही विजय चेसिंग करताना मिळवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध विजयी चौकार निश्चित समजला जात आहे.

5 / 5
Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......