AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : भारताचे कसोटी क्रिकेटमधील 5 सर्वात मोठे विजय, अफगाणिस्तान व्यतिरिक्त कुणाकुणाला लोळवलंय?

Team India Biggest Victories In Test Cricket : टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 8 जून रोजी मिळवलेला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी टीम इंडियाने कोणत्या संघाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे? जाणून घ्या.

| Updated on: Jun 09, 2026 | 10:49 PM
Share
टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसातच डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसातच डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. (Photo Credit : Bcci)

1 / 5
टीम इंडियाने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजला 270 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने लोळवलं होतं. भारताने तेव्हा विंडीजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजला 270 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने लोळवलं होतं. भारताने तेव्हा विंडीजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 2018 मध्येही अशाच प्रकारे मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारताने तेव्हा अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं होतं. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 2018 मध्येही अशाच प्रकारे मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. भारताने तेव्हा अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवला होता. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं होतं. (Photo Credit : Bcci)

3 / 5
टीम इंडियाने बांगलादेशला 2007 साला बांगलादेशमध्ये लोळवलं होतं. भारताने मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात  बांगलादेशवर डाव आणि 239 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने बांगलादेशला 2007 साला बांगलादेशमध्ये लोळवलं होतं. भारताने मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशवर डाव आणि 239 धावांनी मात केली होती. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच टीम इंडियाने 2017 साली नागपूरमध्ये आयोजित सामन्यात श्रीलंकेलाही मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. भारतीय संघाने तेव्हा श्रीलंकेवर डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला होता. (Photo Credit : PTI)

तसेच टीम इंडियाने 2017 साली नागपूरमध्ये आयोजित सामन्यात श्रीलंकेलाही मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. भारतीय संघाने तेव्हा श्रीलंकेवर डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला होता. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप