AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indore Test | इंदूर कसोटीत स्टार स्पिनरचा धमाका, या दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.

| Updated on: Mar 02, 2023 | 9:09 PM
Share
टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा धोका आहे. भारताला इंदूरमध्ये पराभवाच्या गर्तेत ढकलण्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन याचा मोठा वाटा राहिला. नॅथनने दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेत  टीम इंडियाला सुरुंग लावला. नॅथनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.

टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा धोका आहे. भारताला इंदूरमध्ये पराभवाच्या गर्तेत ढकलण्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन याचा मोठा वाटा राहिला. नॅथनने दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुंग लावला. नॅथनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.

1 / 5
लायन  इंदूर कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे एकूण 11 विकेट्स घेतल्या.  लायन यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

लायन इंदूर कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे एकूण 11 विकेट्स घेतल्या. लायन यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

2 / 5
लायनच्या नावावर आता 25 टेस्टमध्ये 113 विकेट्सची नोंद झाली आहे. नॅथनने टीम इंडियाचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कुंबळेच्या नावावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत निवृत्तीच्या वेळेस 2008 साली 111 विकेट्ससह विक्रम केला होता. सध्या नॅथननंतर आर अश्विनच्या नावावर बीजीटीमध्ये  106 विकेट्सची नोंद आहे.

लायनच्या नावावर आता 25 टेस्टमध्ये 113 विकेट्सची नोंद झाली आहे. नॅथनने टीम इंडियाचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कुंबळेच्या नावावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत निवृत्तीच्या वेळेस 2008 साली 111 विकेट्ससह विक्रम केला होता. सध्या नॅथननंतर आर अश्विनच्या नावावर बीजीटीमध्ये 106 विकेट्सची नोंद आहे.

3 / 5
लायनने दुसऱ्या डावात 64 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स घेतल्या. लायनची त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. लायनने 2017 मध्ये टीम इंडिया विरुद्ध बंगळुरुत 50 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स पटकावल्या होत्या.

लायनने दुसऱ्या डावात 64 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स घेतल्या. लायनची त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. लायनने 2017 मध्ये टीम इंडिया विरुद्ध बंगळुरुत 50 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स पटकावल्या होत्या.

4 / 5
लायनने या सीरिजमध्ये आतापर्यंत 5 डावात 19 विकेट्स घेतल्या आहेत. नॅथनने 2 डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत टीम इंडियाचा रविंद्र जडेजा आघाडीवर आहे.  जडेजाने 5 डावात 21 विकेट्स घेतल्या आहेत.

लायनने या सीरिजमध्ये आतापर्यंत 5 डावात 19 विकेट्स घेतल्या आहेत. नॅथनने 2 डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत टीम इंडियाचा रविंद्र जडेजा आघाडीवर आहे. जडेजाने 5 डावात 21 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.