IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू उर्वरित टी20 सामन्यात खेळणार नाहीत, कारण…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू पुढच्या सामन्यात खेळणार नाहीत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
