AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“Yashasvi Jaiswal घर नसल्याने मैदानात झोपायचा, आता इंग्लंडची झोप उडवतोय”

Yashasvi Jaiswal | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल याने शतक ठोकलं. यशस्वी पहिल्या दिवशी 179 धावांवर नाबाद परतला.

| Updated on: Feb 03, 2024 | 9:34 AM
Share
विशाखापट्टणम कसोटी सामन्यातील पहिला दिवस यशस्वी जयस्वाल याच्या नावावर राहिला. यशस्वीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 179 धावा केल्या.

विशाखापट्टणम कसोटी सामन्यातील पहिला दिवस यशस्वी जयस्वाल याच्या नावावर राहिला. यशस्वीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 179 धावा केल्या.

1 / 5
यशस्वीच्या या नाबाद खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण याचं ट्विट व्हायरल झालंय.

यशस्वीच्या या नाबाद खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण याचं ट्विट व्हायरल झालंय.

2 / 5
"घर नसल्याने मैदानात झोपणारा मुलगा आज मोठ्या खेळाडूंना जागवतोय आणि पळवतोय ही. वेल प्लेड यशस्वी", असं इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

"घर नसल्याने मैदानात झोपणारा मुलगा आज मोठ्या खेळाडूंना जागवतोय आणि पळवतोय ही. वेल प्लेड यशस्वी", असं इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

3 / 5
इरफानने यशस्वीसाठी केलेलं हे ट्विट नेटकऱ्यांना चांगलंय आवडलेलं दिसतंय. असंख्य नेटकऱ्यांनी यशस्वीसाठीचं ट्विट लाईक रिट्वीट केलंय.

इरफानने यशस्वीसाठी केलेलं हे ट्विट नेटकऱ्यांना चांगलंय आवडलेलं दिसतंय. असंख्य नेटकऱ्यांनी यशस्वीसाठीचं ट्विट लाईक रिट्वीट केलंय.

4 / 5
दरम्यान यशस्वीने केलेल्या नाबाद 179 खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या दिवशी 6 विकेट्स गमावून 336 धावा करता आल्या. यशस्वीसह अनुभवी आर अश्विन नाबाद आहे.

दरम्यान यशस्वीने केलेल्या नाबाद 179 खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या दिवशी 6 विकेट्स गमावून 336 धावा करता आल्या. यशस्वीसह अनुभवी आर अश्विन नाबाद आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.