AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास रचला, अनिल कुंबलेसह शेन वॉर्न आणि ग्लेन मॅक्ग्रा यांना टाकलं मागे

आर अश्विनच्या फिरकीची जादू तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दिसली. झॅक क्राउलेला बाद करताच अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कसोटी क्रिकेट 500 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

| Updated on: Feb 16, 2024 | 3:25 PM
Share
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे आर अश्विनने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. झॅक क्राऊलेला बाद करत इतिहासात आपल्या विक्रमाची सुवर्ण अक्षराने नोंद केली आहे. कसोटीत 500 विकेट घेणारा दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे आर अश्विनने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. झॅक क्राऊलेला बाद करत इतिहासात आपल्या विक्रमाची सुवर्ण अक्षराने नोंद केली आहे. कसोटीत 500 विकेट घेणारा दुसरा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.

1 / 6
आर अश्विनने 100 हून कमी कसोटी सामने खेळत 500 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी 8 गोलंदाजांनी 500 हून अधिक गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

आर अश्विनने 100 हून कमी कसोटी सामने खेळत 500 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी 8 गोलंदाजांनी 500 हून अधिक गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे.

2 / 6
आर अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात 500 वा बळी बाद केला. सर्वात वेगाने 500 गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ही कामगिरी 87 व्या कसोटी सामन्यात केली होती.  अनिल कुंबळेने 105, ग्लेन मॅक्ग्राने 110, शेन वॉर्नने 108 कसोटीत 500 बळी घेतले.

आर अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात 500 वा बळी बाद केला. सर्वात वेगाने 500 गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ही कामगिरी 87 व्या कसोटी सामन्यात केली होती. अनिल कुंबळेने 105, ग्लेन मॅक्ग्राने 110, शेन वॉर्नने 108 कसोटीत 500 बळी घेतले.

3 / 6
कसोटीत 500 हून अधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटूंचं वर्चस्व दिसून येत आहे. अशी कामगिरी करणाऱ्या 9 पैकी 5 फिरकीपटूंचा समावेश आहे.

कसोटीत 500 हून अधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटूंचं वर्चस्व दिसून येत आहे. अशी कामगिरी करणाऱ्या 9 पैकी 5 फिरकीपटूंचा समावेश आहे.

4 / 6
आर अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. कसोटीत त्याने 24 पेक्षा कमी सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.

आर अश्विनने नोव्हेंबर 2011 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. कसोटीत त्याने 24 पेक्षा कमी सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 6
आर. अश्विनने 34 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि आठ वेळा एका सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

आर. अश्विनने 34 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि आठ वेळा एका सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

6 / 6
Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.