IND vs NZ : उपांत्य फेरीत पावसाने हजेरी लावली तर फायनलसाठी कोणाला संधी? जाणून घ्या आयसीसीचा नियम

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये होणार आहे. पण 2019 वर्ल्डकप उपांत्य फेरीत पावसाने अशीच हजेरी लावली होती. पण तेव्हा सामना राखीव दिवशी संपला होता. आता पावसाने हजेरी लावली आणि राखीव दिवशीही सामना नाही झाला तर कोणाला संधी मिळेल? हे जाणून घ्या.

| Updated on: Nov 11, 2023 | 2:36 PM
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी, तर ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी, तर ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.

1 / 6
रोहित सेनेकडे वर्ल्डकप जेतेपदाचा गेल्या 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. भारताने 10 वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही.

रोहित सेनेकडे वर्ल्डकप जेतेपदाचा गेल्या 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. भारताने 10 वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही.

2 / 6
गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने भारताचा सामना चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडशी होणार आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भिडले होते. हा सामना न्यूझीलंडने 18 धावांनी जिंकला होता.

गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने भारताचा सामना चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडशी होणार आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भिडले होते. हा सामना न्यूझीलंडने 18 धावांनी जिंकला होता.

3 / 6
मुंबईत गेल्या काही दिवसात हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे या दिवशी पाऊस पडला तर काय? असा प्रश्न  क्रीडाप्रेमींना पडला. आयसीसीने बाद फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसात हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे या दिवशी पाऊस पडला तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. आयसीसीने बाद फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

4 / 6
राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही आणि डकवर्थ लुईस नियम लागू पडत नसेल तर भारताला फायदा होईल. कारण गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे.

राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही आणि डकवर्थ लुईस नियम लागू पडत नसेल तर भारताला फायदा होईल. कारण गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे.

5 / 6
आयसीसी नियमानुसार, राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल.

आयसीसी नियमानुसार, राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.