AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीला नक्की किती फेऱ्या मारणे शुभ? 99 टक्के लोक देतात चुकीची माहिती

होळीच्या दिवशी होलिका दहनासाठी प्रदक्षिणा कशी घालावी आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 01, 2026 | 3:22 PM
Share
होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो. होळीच्या दिवशी होलिकादहनाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात या दिवशी धार्मिक विधींनुसार लाकूड एकत्र बांधून अग्नी पेटवली जाते. त्यानंतर त्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असते.

होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो. होळीच्या दिवशी होलिकादहनाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात या दिवशी धार्मिक विधींनुसार लाकूड एकत्र बांधून अग्नी पेटवली जाते. त्यानंतर त्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असते.

1 / 8
यंदा २ मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे. होळीच्या अग्नीभोवती किती फेऱ्या मारव्यात, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण होळीभोवती किती फेऱ्या माराव्यात आणि त्याचे काय महत्त्व असते, याची माहिती जाणून घेणार आहोत.

यंदा २ मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे. होळीच्या अग्नीभोवती किती फेऱ्या मारव्यात, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण होळीभोवती किती फेऱ्या माराव्यात आणि त्याचे काय महत्त्व असते, याची माहिती जाणून घेणार आहोत.

2 / 8
धार्मिक मान्यतेनुसार, होलिका दहनाच्या वेळी प्रदक्षिणेची संख्या एक, तीन किंवा सात असू शकते. जर तुम्ही १ फेरी मारत असला तर ती मनात एक निश्चित संकल्प करून वाईटाचा त्याग करण्यासाठी आणि सकारात्मकता स्वीकारण्यासाठी मारली जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, होलिका दहनाच्या वेळी प्रदक्षिणेची संख्या एक, तीन किंवा सात असू शकते. जर तुम्ही १ फेरी मारत असला तर ती मनात एक निश्चित संकल्प करून वाईटाचा त्याग करण्यासाठी आणि सकारात्मकता स्वीकारण्यासाठी मारली जाते.

3 / 8
जर तुम्ही ३ फेऱ्या मारत असाल तर या फेऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश (त्रिमूर्ती) तसेच सत्व, रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक लोक संतुलन आणि शुभ गोष्टींसाठी तीन फेऱ्या मारतात.

जर तुम्ही ३ फेऱ्या मारत असाल तर या फेऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश (त्रिमूर्ती) तसेच सत्व, रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक लोक संतुलन आणि शुभ गोष्टींसाठी तीन फेऱ्या मारतात.

4 / 8
विशेष इच्छापूर्तीसाठी ७ फेऱ्या मारल्या जातात. हे सात फेरे जीवनातील सात प्रतिज्ञा, सात जन्म आणि सात लोकांशी जोडलेले असल्याचे मानले जाते. हे अत्यंत फलदायी मानले जाते.

विशेष इच्छापूर्तीसाठी ७ फेऱ्या मारल्या जातात. हे सात फेरे जीवनातील सात प्रतिज्ञा, सात जन्म आणि सात लोकांशी जोडलेले असल्याचे मानले जाते. हे अत्यंत फलदायी मानले जाते.

5 / 8
होलिका दहन करण्यापूर्वी अग्नीला कच्चा धागा, नारळ, गव्हाची कणसे, गूळ आणि हरभरा अर्पण करावा. अग्नी पेटवल्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. तसेच ही प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या दिशेने उजवीकडून डावीकडे घालावी.

होलिका दहन करण्यापूर्वी अग्नीला कच्चा धागा, नारळ, गव्हाची कणसे, गूळ आणि हरभरा अर्पण करावा. अग्नी पेटवल्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. तसेच ही प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या दिशेने उजवीकडून डावीकडे घालावी.

6 / 8
ही प्रदक्षिणा करताना कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी देवाला साकडे घालावे. यानंतर शेवटी होलिकेची राख कपाळावर टिळा म्हणून लावावी, हे करणं अत्यंत शुभ मानले जाते.

ही प्रदक्षिणा करताना कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षणासाठी देवाला साकडे घालावे. यानंतर शेवटी होलिकेची राख कपाळावर टिळा म्हणून लावावी, हे करणं अत्यंत शुभ मानले जाते.

7 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार, अग्नी हा पवित्रतेचा कारक आहे. होलिका अग्नीभोवती प्रदक्षिणा घातल्याने शरीर आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकता, सुख आणि समृद्धी नांदते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ज्योतिषशास्त्रानुसार, अग्नी हा पवित्रतेचा कारक आहे. होलिका अग्नीभोवती प्रदक्षिणा घातल्याने शरीर आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मकता, सुख आणि समृद्धी नांदते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.