AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse 2026 : ग्रहणाच्या वेळी जन्मलेल्या मुलांचे नशीब कसे असते? ज्योतिषशास्त्र काय सांगते?

ग्रहण काळात जन्मलेल्या मुलांचे नशीब आणि व्यक्तिमत्त्व कसे असते? ज्योतिषशास्त्रातील मान्यता आणि समजुती जाणून घ्या.

| Updated on: Mar 01, 2026 | 2:06 PM
Share
हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या कालावधीत जन्मलेल्या मुलांबाबत समाजात अनेक मान्यता आणि समजुती प्रचलित आहेत.

हिंदू धर्मात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या कालावधीत जन्मलेल्या मुलांबाबत समाजात अनेक मान्यता आणि समजुती प्रचलित आहेत.

1 / 6
काहींसाठी ग्रहण हा अशुभ काळ असतो, तर काही जण याकडे केवळ एक वैज्ञानिक घटना म्हणून पाहतात. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार या काळात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण असते.

काहींसाठी ग्रहण हा अशुभ काळ असतो, तर काही जण याकडे केवळ एक वैज्ञानिक घटना म्हणून पाहतात. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार या काळात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण असते.

2 / 6
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले अत्यंत आत्मविश्वासू, निर्भय आणि शक्तिशाली असतात. त्यांच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. ती संकटांना न घाबरता धैर्याने सामोरी जातात. अशी मुले आपले विचार थेट मांडतात, ज्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले अत्यंत आत्मविश्वासू, निर्भय आणि शक्तिशाली असतात. त्यांच्यामध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. ती संकटांना न घाबरता धैर्याने सामोरी जातात. अशी मुले आपले विचार थेट मांडतात, ज्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे मानले जाते.

3 / 6
सूर्यग्रहणाच्या काळात जन्मलेल्या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात करिअर आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. परंतु, कठोर परिश्रमाने ती खूप कमी वेळात मोठी उंची गाठतात. अनेकदा या मुलांचे त्यांच्या वडिलांशी तणावपूर्ण संबंध असतात.

सूर्यग्रहणाच्या काळात जन्मलेल्या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात करिअर आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. परंतु, कठोर परिश्रमाने ती खूप कमी वेळात मोठी उंची गाठतात. अनेकदा या मुलांचे त्यांच्या वडिलांशी तणावपूर्ण संबंध असतात.

4 / 6
चंद्रग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले स्वभावाने निरागस, मनाने खरी आणि कपटमुक्त असतात. ती अतिशय भावनिक असतात आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी लवकर दुःखी किंवा नाराज होऊ शकतात. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचतात.

चंद्रग्रहणाच्या दिवशी जन्मलेली मुले स्वभावाने निरागस, मनाने खरी आणि कपटमुक्त असतात. ती अतिशय भावनिक असतात आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी लवकर दुःखी किंवा नाराज होऊ शकतात. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या करिअरमध्ये उच्च पदावर पोहोचतात.

5 / 6
ज्योतिषीय मान्यतेनुसार, या काळात जन्मलेल्या मुलांचे आरोग्य अनेकदा नाजूक असू शकते आणि ती लहान वयातच आजारी पडू शकतात. त्यांना मानसिक अस्थिरतेचाही सामना करावा लागू शकतो. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ज्योतिषीय मान्यतेनुसार, या काळात जन्मलेल्या मुलांचे आरोग्य अनेकदा नाजूक असू शकते आणि ती लहान वयातच आजारी पडू शकतात. त्यांना मानसिक अस्थिरतेचाही सामना करावा लागू शकतो. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
Follow Us
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.