AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: तिलक वर्मा विराट कोहली याचा टी20 मधील ‘तो’ विक्रम मोडणार, काय ते वाचा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात तिलक वर्मा याने 69.50 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 139 धावा केल्या. अजून मालिकेत दोन सामने शिल्लक असून तिलक वर्मा विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो.

| Updated on: Aug 10, 2023 | 7:05 PM
Share
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली. तिसरा टी20 सामना जिंकत भारताने आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावा केल्या. तर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला पराभूत केलं.

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली. तिसरा टी20 सामना जिंकत भारताने आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सूर्यकुमार यादव याने 44 चेंडूत 83 धावा केल्या. तर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला पराभूत केलं.

1 / 8
या दोघांशिवाय तिलक वर्मा याची नाबाद 49 धावांच्या खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

या दोघांशिवाय तिलक वर्मा याची नाबाद 49 धावांच्या खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

2 / 8
तिलक वर्मा याने टी 20 मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यात 69.50 सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात तिलकला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

तिलक वर्मा याने टी 20 मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यात 69.50 सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात तिलकला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

3 / 8
विराट कोहली याने मार्च 2021 मध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत तीन नाबाद अर्धशतकं झळकावली होती. त्याने इंग्लंड विरुद्ध 231 धावा केल्या होत्या. यासह टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

विराट कोहली याने मार्च 2021 मध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत तीन नाबाद अर्धशतकं झळकावली होती. त्याने इंग्लंड विरुद्ध 231 धावा केल्या होत्या. यासह टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.

4 / 8
पाच सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेत दोनशे पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केएलराहुल दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 224 धावा केल्या आहेत.

पाच सामन्यांच्या द्विपक्षीय टी20 मालिकेत दोनशे पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये केएलराहुल दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 224 धावा केल्या आहेत.

5 / 8
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज इशान किशन येतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 206 धावा केल्या.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर युवा फलंदाज इशान किशन येतो. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 206 धावा केल्या.

6 / 8
चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 153 धावा केल्या आहेत.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 153 धावा केल्या आहेत.

7 / 8
वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. त्यापैकी दोन सामने शिल्लक आहेत. तिलक वर्माला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 92 धावांची गरज आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. त्यापैकी दोन सामने शिल्लक आहेत. तिलक वर्माला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 92 धावांची गरज आहे.

8 / 8
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी