IND vs ZIM : झिम्बाब्वेने पराभूत करताच भारताचं ते स्वप्न भंगलं, झालं असं की..
टी20 मालिकेतील झिम्बाब्वे विरुद्धचा पहिलाच सामना गमवल्याने टीम इंडियाचं स्वप्न भंगलं आहे. हा सामना जिंकला असता तर भारताच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला असता. मात्र तसं काही झालं नाही. आता भारताला आणखी 12 सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories