1..2..3..! आशिया कप स्पर्धेच्या भारत युएई सामन्यात नोंदवले गेले तीन विक्रम, वाचा काय ते
आशिया कप 2025 स्पर्धेची सुरुवात भारताने दमदार केली. दुबळ्या युएई संघाला अक्षरश: चिरडलं. हा सामना पूर्णपणे एकतर्फी होता. या सामन्यात युएईने प्रथम फलंदाजी करताना 57 धावा केल्या आणि विजयासाठी 58 धावा दिल्या. हे आव्हान टीम इंडियाने एक गडी गमवून 4.3 षटकात पूर्ण केलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत
ना भिती, ना चिंता, जगातील हे पाच देश महिलांसाठी एकदम सुरक्षित, एकट्याने फिरू शकता
हार्दिक पांड्या याचा रोजचा डाएट काय ?
रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने काय होते ?
नारळाचे पाणी प्यायल्याने काय लाभ मिळतात ?
इम्युनिटी वाढवण्यास कोणते पदार्थ मदत करतात ?
