1..2..3..! आशिया कप स्पर्धेच्या भारत युएई सामन्यात नोंदवले गेले तीन विक्रम, वाचा काय ते
आशिया कप 2025 स्पर्धेची सुरुवात भारताने दमदार केली. दुबळ्या युएई संघाला अक्षरश: चिरडलं. हा सामना पूर्णपणे एकतर्फी होता. या सामन्यात युएईने प्रथम फलंदाजी करताना 57 धावा केल्या आणि विजयासाठी 58 धावा दिल्या. हे आव्हान टीम इंडियाने एक गडी गमवून 4.3 षटकात पूर्ण केलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?
सर्व टी 20I वर्ल्ड कप खेळणाऱ्या 7 महिला खेळाडू, जाणून घ्या
Test Cricket : एकूण किती पंचांना 100 कसोटी सामन्यांत अंपायरिंगचा अनुभव? जाणून घ्या
हाय बल्ड शुगरच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत ?
High Cholesterol ची असतात ही 5 लक्षणे, व्हा वेळीच सावध
