AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सने आता तीन सामन्यांचं गणित सोडवलं की झालं, असं आहे प्लेऑफचं समीकरण

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली होती. चार पराभवानंतर बरंच गणित चुकलं होतं. मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक असेल असं वाटत होतं. पण मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जोरदार कमबॅक केलं. आता मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित काय ते जाणून घ्या

| Updated on: Apr 23, 2025 | 11:12 PM
Share
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून पाचवा विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 15.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह मुंबईला दोन गुण मिळाले आणि नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून पाचवा विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने 15.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह मुंबईला दोन गुण मिळाले आणि नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे.

1 / 5
विजयासह मुंबई इंडियन्सने सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्स या स्पर्धेत पाचवा विजय मिळवला आणि 10 गुण आणि +0.673 नेट रनरेट आहे. यामुळे दोन तीन वर्षानंतर टॉप 4 मध्ये धडक मारली आहे. आता प्लेऑफचं गणित सोपं होताना दिसत आहे.

विजयासह मुंबई इंडियन्सने सहाव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. मुंबई इंडियन्स या स्पर्धेत पाचवा विजय मिळवला आणि 10 गुण आणि +0.673 नेट रनरेट आहे. यामुळे दोन तीन वर्षानंतर टॉप 4 मध्ये धडक मारली आहे. आता प्लेऑफचं गणित सोपं होताना दिसत आहे.

2 / 5
मुंबई इंडियन्स आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळला आहे. अजून या स्पर्धेत 5 सामने खेळायचं बाकी आहे. या पाच सामन्यांवर मुंबई इंडियन्सचं गणित अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सला पाच पैकी ती सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तीन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं होणार आहे.

मुंबई इंडियन्स आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 9 सामने खेळला आहे. अजून या स्पर्धेत 5 सामने खेळायचं बाकी आहे. या पाच सामन्यांवर मुंबई इंडियन्सचं गणित अवलंबून आहे. मुंबई इंडियन्सला पाच पैकी ती सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तीन सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं होणार आहे.

3 / 5
मुंबई इंडियन्सचे 10 गुण आहेत. तर आणखी तीन विजय मिळवले तर 16 गुण होतील. आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळाले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला तीन विजयाची गरज आहे. आता उर्वरित पाच सामन्यात मुंबई कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे.

मुंबई इंडियन्सचे 10 गुण आहेत. तर आणखी तीन विजय मिळवले तर 16 गुण होतील. आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळाले तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला तीन विजयाची गरज आहे. आता उर्वरित पाच सामन्यात मुंबई कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे.

4 / 5
मुंबई इंडियन्सचा पुढील पाच सामने हे लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स वगळता इतर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. (सर्व फोटो- मुंबई इंडियन्स ट्वीटर)

मुंबई इंडियन्सचा पुढील पाच सामने हे लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स वगळता इतर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. (सर्व फोटो- मुंबई इंडियन्स ट्वीटर)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.