AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs CSK: कर्णधार ऋतुराज गायकवाडला सूर गवसला आणि सामना गमावला, अर्धशतक ठोकलं पण….

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार सूर गवसण्यासाठी धडपड करत होता. त्याला गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतकी खेळी करण्यास यश आलं. पण ही अर्धशतकी खेळी नकोसी ठरली. त्याला कारणही तसंच आहे.

| Updated on: Apr 26, 2026 | 9:12 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या 37व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात खरं तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे संघाने 158 धावांपर्यंत मजल मारली. पण त्याची अर्धशतकी खेळीमुळे एक नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे.  (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेच्या 37व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात खरं तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे संघाने 158 धावांपर्यंत मजल मारली. पण त्याची अर्धशतकी खेळीमुळे एक नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सने 37 धावा असताना चार महत्त्वाचे विकेट गमावले होते. त्यामुळे एक बाजू सावरून धरण्याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडला पर्याय नव्हता. त्याने अर्धशतक पूर्ण करण्याठी 49 चेंडू खेळले. ही खेळी बरीच संथ होती. पण ऋतुराजचा फॉर्म पाहता त्याच्यासाठी योग्यच ठरली म्हणा.. कारण त्याने या स्पर्धेवतीने सात सामन्यात 30 धावांचा पल्लाही ओलांडला नव्हता. (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने 37 धावा असताना चार महत्त्वाचे विकेट गमावले होते. त्यामुळे एक बाजू सावरून धरण्याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडला पर्याय नव्हता. त्याने अर्धशतक पूर्ण करण्याठी 49 चेंडू खेळले. ही खेळी बरीच संथ होती. पण ऋतुराजचा फॉर्म पाहता त्याच्यासाठी योग्यच ठरली म्हणा.. कारण त्याने या स्पर्धेवतीने सात सामन्यात 30 धावांचा पल्लाही ओलांडला नव्हता. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
कर्णधार ऋतुराज गायकवाडची या स्पर्धेतील सर्वात संथ अर्धशतक खेळी म्हणून नोंद झाली आहे. या पर्वात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता त्याचा नकोसा विक्रम ऋतुराज गायकवाडने मोडला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतक नावावर केलं. (Photo: IPL/BCCI)

कर्णधार ऋतुराज गायकवाडची या स्पर्धेतील सर्वात संथ अर्धशतक खेळी म्हणून नोंद झाली आहे. या पर्वात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता त्याचा नकोसा विक्रम ऋतुराज गायकवाडने मोडला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतक नावावर केलं. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
सर्वात संथ अर्धशतकी खेळीचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर असून त्याने 2010 मध्ये 53 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मॅथ्यू हेडनने 2009 मध्ये 51 चेंडूत, मुरली विजयने 2013 मध्ये दोनदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर स्मिथने 2014 मध्ये 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आता ऋतुराज गायकवाड या यादीत बसला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. (Photo: IPL/BCCI)

सर्वात संथ अर्धशतकी खेळीचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर असून त्याने 2010 मध्ये 53 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मॅथ्यू हेडनने 2009 मध्ये 51 चेंडूत, मुरली विजयने 2013 मध्ये दोनदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर स्मिथने 2014 मध्ये 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आता ऋतुराज गायकवाड या यादीत बसला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरू झाल्यापासून संथ गतीने अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2023 पासून आतापर्यंत पहिल्यांदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं गेलं. त्यामुळे हे अर्धशतक ऋतुराज गायकवाडच्या चाहत्यांना नकोसं झालं आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरू झाल्यापासून संथ गतीने अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2023 पासून आतापर्यंत पहिल्यांदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं गेलं. त्यामुळे हे अर्धशतक ऋतुराज गायकवाडच्या चाहत्यांना नकोसं झालं आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम