AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup मध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या दोघांनीच केलाय कारनामा, रोहित-विराटला जमेल का?

Asia Cup | टीम इंडियाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र आतापर्यंत टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच ही कामगिरी करता आली आहे.

| Updated on: Aug 21, 2023 | 7:54 PM
Share
Asia Cup मध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या दोघांनीच केलाय कारनामा, रोहित-विराटला जमेल का?

1 / 5
माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे वनडे आशिया कपमध्ये 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकणारे पहिलेच भारतीय ठरले. नवज्योत सिंह सिद्धू याने 1988 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर 1995 मध्ये सिद्धू  पुन्हा  आशिया कप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सीरिज ठरले. सिद्धू  हे एकमेव भारतीय आहेत, ज्यांनी 2 वेळा हा पुरस्कार जिंकलाय.

माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे वनडे आशिया कपमध्ये 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकणारे पहिलेच भारतीय ठरले. नवज्योत सिंह सिद्धू याने 1988 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर 1995 मध्ये सिद्धू पुन्हा आशिया कप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सीरिज ठरले. सिद्धू हे एकमेव भारतीय आहेत, ज्यांनी 2 वेळा हा पुरस्कार जिंकलाय.

2 / 5
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. धवनने टीम इंडिया आशिया चॅम्पियन करण्यात तेव्हा मोठी भूमिका बजावली होती.

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. धवनने टीम इंडिया आशिया चॅम्पियन करण्यात तेव्हा मोठी भूमिका बजावली होती.

3 / 5
श्रीलंकेकडून माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा (1986, 1997), सनथ जयसूर्या (2004), अजंता मेंडिस (2008) आणि लाहिरू थिरीमाने  (2014) श्रीलंकेच्या हे 4 दिग्गज आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज ठरले आहेत.

श्रीलंकेकडून माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा (1986, 1997), सनथ जयसूर्या (2004), अजंता मेंडिस (2008) आणि लाहिरू थिरीमाने (2014) श्रीलंकेच्या हे 4 दिग्गज आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज ठरले आहेत.

4 / 5
तसेच पाकिस्तानकडून माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने 2002 आणि बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 2012 मध्ये प्लेअर ऑफ द सीरिज हा पुरस्कार जिंकला होता.

तसेच पाकिस्तानकडून माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने 2002 आणि बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 2012 मध्ये प्लेअर ऑफ द सीरिज हा पुरस्कार जिंकला होता.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.