नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
नितीश कुमार रेड्डीच्या झुंजार खेळीमुळे भारताचं फॉलोऑनचं संकट टळलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या जीवात जीव आला. टी ब्रेक होईलपर्यंत नितीश कुमार रेड्डीने 119 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 8 चौकाराच्या मदतीने 85 धावा केल्या आहेत. तसेच एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

दुधातल्या माशीसारखं बॉबी देओलला 'या' सुपरहिट चित्रपटांमधून काढलं बाहेर

आतड्यात घाण जमा होण्याची लक्षणे कोणती?

या ग्रहावर दिवस मोठा आणि वर्ष छोटे..कसं काय बुवा ?

ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी; किंमत जाणून धक्का बसेल

IPL स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदाच असं झालं, रोहितसोबतही तसंच झालेलं

या तीन लोकांवर कायम असते देवी लक्ष्मीची कृपा!