नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
नितीश कुमार रेड्डीच्या झुंजार खेळीमुळे भारताचं फॉलोऑनचं संकट टळलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या जीवात जीव आला. टी ब्रेक होईलपर्यंत नितीश कुमार रेड्डीने 119 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 8 चौकाराच्या मदतीने 85 धावा केल्या आहेत. तसेच एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
रोज पाच किलोमीटर चालल्याने काय होते ?
रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिल्याचे काय फायदे ?
या देशात एकही झाड नाही, पाहण्यासाठी लोक आतुर असतात
40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक, टेस्टमध्ये 100 विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर बॉलर कोण?
जवचे (Barley) पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात..
ही 34 वर्षांची अभिनेत्री सौंदर्यामध्ये श्वेता तिवारीला देते टक्कर, फिटनेस पाहून...
