नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियात रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज
नितीश कुमार रेड्डीच्या झुंजार खेळीमुळे भारताचं फॉलोऑनचं संकट टळलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाच्या जीवात जीव आला. टी ब्रेक होईलपर्यंत नितीश कुमार रेड्डीने 119 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 8 चौकाराच्या मदतीने 85 धावा केल्या आहेत. तसेच एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेले खेळाडू, टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?
वेगाने वाढतील केस, कोंडाही दूर होईल, या तेलांचा वापर करा
'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी अंड खाणं टाळा
श्वेता तिवरी हिच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
भारताचे 1 रुपये व्हेनेझुएलात किती होतात ? ऐकून बसेल धक्का
हिऱ्यांची खाण आहे हा देश, डायमंड कॅपिटल म्हणून ओळखला जातो
