AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने टाकले फासे, या दोन संघांना हाताशी धरत रचला प्लान

आशिया कप स्पर्धेची घोषणा झाली असून 9 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असून सामने खेळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाने फासे टाकले आहेत.

| Updated on: Aug 01, 2025 | 4:14 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईत खेळवली जाणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाने एक डाव टाकला आहे. भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पाकिस्तान संघ आशिया कप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका खेळणार आहे. ही स्पर्धा शारजाहमध्ये होणार असून यात युएई आणि अफगाणिस्तान संघ भाग घेणार आहेत.

आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईत खेळवली जाणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाने एक डाव टाकला आहे. भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पाकिस्तान संघ आशिया कप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका खेळणार आहे. ही स्पर्धा शारजाहमध्ये होणार असून यात युएई आणि अफगाणिस्तान संघ भाग घेणार आहेत.

1 / 5
पाकिस्तान-युएई आणि अफगाणिस्तान या तिरंगी मालिकेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ भिडतील. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 7 सप्टेंबरला होणार आहे.

पाकिस्तान-युएई आणि अफगाणिस्तान या तिरंगी मालिकेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ भिडतील. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 7 सप्टेंबरला होणार आहे.

2 / 5
आशिया कप स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहीलं जात आहे. कारण या तिरंगी लढतीचा शेवटचा सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. तर आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

आशिया कप स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहीलं जात आहे. कारण या तिरंगी लढतीचा शेवटचा सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. तर आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

3 / 5
तिरंगी मालिकेत तिन्ही संघांना साखळी फेरीत प्रत्येकी तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. गुणांच्या आधारावर टॉपचे 2 संघ अंतिम फेरी गाठतील. या मालिकेत एकूण 6 सामने होणार आहेत.

तिरंगी मालिकेत तिन्ही संघांना साखळी फेरीत प्रत्येकी तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. गुणांच्या आधारावर टॉपचे 2 संघ अंतिम फेरी गाठतील. या मालिकेत एकूण 6 सामने होणार आहेत.

4 / 5
भारतीय संघाने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक आठवेळा जिंकली आहे. यंदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)

भारतीय संघाने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक आठवेळा जिंकली आहे. यंदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.