पश्चाताप..! आरसीबीने रिलीज केलेल्या खेळाडूचा कहर, अशी कामगिरी केली की…
आरसीबीने 18 व्या पर्वासाठी मोर्चेबांधणी केली आहे. 17 पर्व जेतेपदाशिवाय गेली. त्यामुळे संघाची नव्याने बांधणी सुरु केली आहे. आरसीबीने तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. विराट कोहली 21 कोटी, रजत पाटीदार 11 कोटी आणि यश दयालला 5 कोटी रुपये देत रिटेन केलं आहे. पण एका खेळाडूला रिलीज केल्याचा पश्चाताप आरसीबीला नक्कीच होत असेल.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
