पश्चाताप..! आरसीबीने रिलीज केलेल्या खेळाडूचा कहर, अशी कामगिरी केली की…
आरसीबीने 18 व्या पर्वासाठी मोर्चेबांधणी केली आहे. 17 पर्व जेतेपदाशिवाय गेली. त्यामुळे संघाची नव्याने बांधणी सुरु केली आहे. आरसीबीने तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. विराट कोहली 21 कोटी, रजत पाटीदार 11 कोटी आणि यश दयालला 5 कोटी रुपये देत रिटेन केलं आहे. पण एका खेळाडूला रिलीज केल्याचा पश्चाताप आरसीबीला नक्कीच होत असेल.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने काय होते ?
भारतच नव्हे तर या देशांचे राष्ट्रीय फूल देखील कमळच आहे
किडनीच्या समस्येत कोणते पदार्थ खाऊ नयेत...
उन्हाळ्यात असा आहार करा आणि फिट राहा
34 वर्षांची ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्य आणि फिटनेस पाहून...
'जिव ओवाळून टाकावासा वाटतो', मराठी अभिनेत्रींना टक्कर देणारी ही सौंदर्य क्वीन कोण?
