रणजी ट्रॉफीतील ‘त्या’ घटनेमुळे कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढलं, पुन्हा तसंच झालं तर…
आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी फक्त एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असून कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढलं आहे. रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना यासाठी कारणीभूत ठरला आहे. विदर्भाला पराभूत करत स्पर्धा मुंबईने जिंकली पण कोलकाता नाईट रायडर्सची धाकधूक वाढली.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
जान्हवी कपूर हीने तिरुपतीच्या 3,550 पायऱ्या चढल्या, असा साजरा केला वाढदिवस
या गोष्टींमुळे अंगदुखी वाढते
डोळ्यांचे आरोग्य चांगले राखतात हे अन्नपदार्थ
पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात
'बाई... कडक', मराठमोठ्या सईचा क्लासी अंदाज, चाहत्यांच्या नजरा हटेना...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत
