AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाचे सर्वात दुर्देवी फलंदाज, विराट-रोहितचाही समावेश

Indian Cricket Team: आतपर्यंत अनेक फलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये नर्व्हस नाइंटीचे शिकार ठरले आहेत. मात्र टीम इंडियाचे असे 6 फलंदाज आहेत, जे 99 धावांवर बाद झाले आहेत. जाणून घ्या ते 6 फलंदाज कोण ज्यांचं शतक अवघ्या 1 धावेने हुकलंय.

| Updated on: Sep 09, 2024 | 9:26 PM
Share
माजी दिग्गज फलंदाज के श्रीकांत वनडेमध्ये 99 धावांवर आऊट होणारे पहिले भारतीय होते. के श्रीकांत 1984 साली इंग्लंड विरुद्ध 99 धावांवर आऊट झाले होते.  (Photo Credit : Icc X Account)

माजी दिग्गज फलंदाज के श्रीकांत वनडेमध्ये 99 धावांवर आऊट होणारे पहिले भारतीय होते. के श्रीकांत 1984 साली इंग्लंड विरुद्ध 99 धावांवर आऊट झाले होते. (Photo Credit : Icc X Account)

1 / 6
टीम इंडियाचा संकटमोचक अशी ओळख असलेला व्ही व्ही एस लक्ष्मण याचंही एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक अवघ्या 1 धावेने हुकलं होतं.  लक्ष्मण विंडिज विरुद्ध 2002 साली 99 धावांवर माघारी परतला होता.  (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाचा संकटमोचक अशी ओळख असलेला व्ही व्ही एस लक्ष्मण याचंही एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक अवघ्या 1 धावेने हुकलं होतं. लक्ष्मण विंडिज विरुद्ध 2002 साली 99 धावांवर माघारी परतला होता. (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि प्रशिक्षक राहिलेले  राहुल द्रविड यांचंही शतक 1 धावेने हुकलं होतं. राहुल द्रवड 2004 साली पाकिस्तान विरुद्ध कराची येथे 99 धावांवर बाद झाले होते.  (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि प्रशिक्षक राहिलेले राहुल द्रविड यांचंही शतक 1 धावेने हुकलं होतं. राहुल द्रवड 2004 साली पाकिस्तान विरुद्ध कराची येथे 99 धावांवर बाद झाले होते. (Photo Credit : Icc X Account)

3 / 6
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक केलंय. सचिन अनेकदा नर्व्हस नाईंटीचा शिकार झालाय.  मात्र सचिन एकाच वर्षात तब्बल 3 वेळा 99 धावांवर बाद झाला. सचिन 2007 साली दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध 99 धावांवर असताना आऊट झाला. (Photo Credit : Icc X Account)

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक केलंय. सचिन अनेकदा नर्व्हस नाईंटीचा शिकार झालाय. मात्र सचिन एकाच वर्षात तब्बल 3 वेळा 99 धावांवर बाद झाला. सचिन 2007 साली दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध 99 धावांवर असताना आऊट झाला. (Photo Credit : Icc X Account)

4 / 6
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली आतापर्यंत एकदाच 99 धावांवर बाद झालाय. विराट 2013 साली विंडिज विरुद्ध शतक करण्यापासून वंचित राहिला होता. (virat kohli X Account)

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली आतापर्यंत एकदाच 99 धावांवर बाद झालाय. विराट 2013 साली विंडिज विरुद्ध शतक करण्यापासून वंचित राहिला होता. (virat kohli X Account)

5 / 6
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आजपासून 8 वर्षांपूर्वी 2016 साली 99 रन्सवर माघारी परतला होता. रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध 99 धावांवर आऊट झाला होता. (Rohit Sharma X Account)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आजपासून 8 वर्षांपूर्वी 2016 साली 99 रन्सवर माघारी परतला होता. रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध 99 धावांवर आऊट झाला होता. (Rohit Sharma X Account)

6 / 6
Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.