टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा सराव, ‘त्या’ वादानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात
टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. खेळाडू आयपीएल फ्रेंचायसीच्या तंबूतून पुन्हा एकदा टीम इंडियासाठी एकत्र आले आहेत. टीम इंडियाकडून या स्पर्धेत मोठी अपेक्षा आहे. मात्र खेळाडूंचा फॉर्म पाहता अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं वाटतं तितकं सोपं नाही. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी होणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

IPL 2025 स्थगित झाल्याने आरसीबीला मोठा फायदा

स्मृती मंधाना टीम इंडियाची नवी सिक्सर क्वीन, ओपनरचा वनडेत महारेकॉर्ड

नट आणि नट्या आवडायच्या नाहीत, तरीही डॉ.नेने कसे अडकले माधुरी दीक्षित यांच्या बेडीत

India-Pak War : मोहालीत अडकली अभिनेत्री, वडिलांना फोन केल्यावर जीवाला शांती मिळाली...

आईचे स्वप्न या बॉलीवूड स्टारने केलं पूर्ण, बनला सुपरस्टार

पेरू खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते का?