AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India चे कसोटीतील टॉप 5 यशस्वी कर्णधार, रोहित शर्मा कितव्या स्थानी? पहिला नंबर कुणाचा?

Team India Test Top 5 Most Successful Captains : भारतीय क्रिकेट संघाचं आतापर्यंत एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. त्यापैकी सर्वाधिक 5 यशस्वी कर्णधारांच्या यादीत कुणाचं नाव आहे? जाणून घ्या.

| Updated on: Jan 07, 2025 | 4:41 PM
Share
टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

1 / 6
महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

3 / 6
मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

4 / 6
टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

5 / 6
विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)

विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत