Team India चे कसोटीतील टॉप 5 यशस्वी कर्णधार, रोहित शर्मा कितव्या स्थानी? पहिला नंबर कुणाचा?

Team India Test Top 5 Most Successful Captains : भारतीय क्रिकेट संघाचं आतापर्यंत एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. त्यापैकी सर्वाधिक 5 यशस्वी कर्णधारांच्या यादीत कुणाचं नाव आहे? जाणून घ्या.

| Updated on: Jan 07, 2025 | 4:41 PM
टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

1 / 6
महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

3 / 6
मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

4 / 6
टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

5 / 6
विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)

विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
Follow us
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.