AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India चे कसोटीतील टॉप 5 यशस्वी कर्णधार, रोहित शर्मा कितव्या स्थानी? पहिला नंबर कुणाचा?

Team India Test Top 5 Most Successful Captains : भारतीय क्रिकेट संघाचं आतापर्यंत एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. त्यापैकी सर्वाधिक 5 यशस्वी कर्णधारांच्या यादीत कुणाचं नाव आहे? जाणून घ्या.

| Updated on: Jan 07, 2025 | 4:41 PM
Share
टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

टीम इंडियाने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाचं एकूण 36 खेळाडूंनी नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : ICC Facebook)

1 / 6
महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीने भारताला त्याच्या नेतृत्वात 60 पैकी 27 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. (Photo Credit : Icc X Account)

2 / 6
सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

सौरव गांगुलीने टीम इंडियाचं 2000-2005 या दरम्यान नेतृत्व केलं. गांगुलीने टीम इंडियाला 49 पैकी 21 सामन्यात विजयी केलं. (Photo Credit : RCBTweets X Account)

3 / 6
मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

मोहम्मद अझहरुद्दीन टीम इंडियाला 10 पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार होता. अझहरुद्दीनने 14 सामन्यात भारताला विजयी केलं. (Photo Credit : Mohammed Azharuddin X Account)

4 / 6
टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केली आहे. रोहितच्या कर्णधारपदात टीम इंडियाने 12 सामने जिंकले आहेत. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

5 / 6
विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)

विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने टीम इंडियाचं 68 सामन्यात नेतृत्व केलं. त्यापैक 40 सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. विराटची विजयी टक्केवारी ही 58.82 टक्के आहे. (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.