AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Of India : टीम इंडियाचा किल्ला भारतात अभेद्यच, दिग्गज संघांनाही पाजलं पाणी

टीम इंडियाने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडिया भारतात सलगपणे टेस्ट सीरिज जिंकत आली आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडचा प्रयत्नही अपयशी ठरला आहे.

| Updated on: Mar 14, 2023 | 9:31 PM
Share
टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या सारख्या मोठ्या संघांनाही ते शक्य झालं नाही. (Photo- Twitter)

टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या सारख्या मोठ्या संघांनाही ते शक्य झालं नाही. (Photo- Twitter)

1 / 6
भारतीय संघ 2013 पासून घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. 2013 पासून कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत भारताला हरवता आलेले नाही. तेव्हापासून भारताने घरच्या मैदानावर सलग 16 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. (Photo- Twitter)

भारतीय संघ 2013 पासून घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. 2013 पासून कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत भारताला हरवता आलेले नाही. तेव्हापासून भारताने घरच्या मैदानावर सलग 16 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. (Photo- Twitter)

2 / 6
2013 पासून भारताने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये 8 संघांना पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक वेळा पराभूत केले. ऑस्ट्रेलियाला 3, वेस्ट इंजिजला 2, इंग्लंडला 2, बांगलादेशला 2, दक्षिण आफ्रिकेला 2, श्रीलंकेला 2. न्यूझीलँडला 2 आणि अफगाणिस्तानला 1 वेळा पराभूत केलं आहे. (Photo- Twitter)

2013 पासून भारताने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये 8 संघांना पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक वेळा पराभूत केले. ऑस्ट्रेलियाला 3, वेस्ट इंजिजला 2, इंग्लंडला 2, बांगलादेशला 2, दक्षिण आफ्रिकेला 2, श्रीलंकेला 2. न्यूझीलँडला 2 आणि अफगाणिस्तानला 1 वेळा पराभूत केलं आहे. (Photo- Twitter)

3 / 6
11 वर्षात 16 कसोटी मालिकेत भारताने एकूण 36 सामने जिंकले आणि फक्त 3 सामने गमावले. (Photo- Twitter)

11 वर्षात 16 कसोटी मालिकेत भारताने एकूण 36 सामने जिंकले आणि फक्त 3 सामने गमावले. (Photo- Twitter)

4 / 6
भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला होता. 2013 ते 2017 दरम्यान भारताने फक्त एकच सामना गमावला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. (Photo- Twitter)

भारताने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप केला होता. 2013 ते 2017 दरम्यान भारताने फक्त एकच सामना गमावला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. (Photo- Twitter)

5 / 6
2018 ते मार्च 2023 पर्यंत भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक सामना गमावला, पण भारताने मालिका जिंकली. (Photo- Twitter)

2018 ते मार्च 2023 पर्यंत भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक सामना गमावला, पण भारताने मालिका जिंकली. (Photo- Twitter)

6 / 6
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच