AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या याच्या नावावर नकोसा विक्रम, यापूर्वी अशी वेळ कधीच आली नव्हती

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 ने आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने मालिका गमावल्याने नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Aug 14, 2023 | 9:26 PM
Share
कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

कोहली , धोनी , रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकत हार्दिक पांड्या याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 8
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 ने हार पत्करावी लागली.

2 / 8
मालिका गमवण्यासोबत हार्दिक पांड्या यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण अंतिम साम्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

मालिका गमवण्यासोबत हार्दिक पांड्या यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. पण अंतिम साम्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

3 / 8
हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली  भारतीय संघाला 5 सामन्यांच्या  टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

हार्दिक पांड्या पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे.

4 / 8
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही   भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

क्रिकेट इतिहासात आतापर्यंत पांड्याशिवाय कोणताही भारतीय कर्णधार 5 सामन्यांची टी-20 मालिका हरलेला नाही.

5 / 8
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत कोहली , ऋषभ, रोहित आणि धोनीने टीम इंडियाचे नेतृत्व केलं होतं ,पण त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कधीचं पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

6 / 8
टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध  5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

टीम इंडियाने आतापर्यंतर इंग्लंड,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली आहे.

7 / 8
टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या  5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.

टीम इंडियाने 5 मालिकांपैकी 3 मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पावसाच्या व्यत्ययाने मालिका 2-2 ने बरोबरीत संपुष्टात आली होती.

8 / 8
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.