रणजी स्पर्धेत फक्त 6 धावा करूनही विराट कोहलीने मोडला मोठा विक्रम, वाचा काय केलं ते
विराट कोहली 12 वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळाला होता. आता 2024 मध्ये दिल्लीकडून पुन्हा एकदा मैदानात उतरला होता. मैदानात उतरताच विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

दिल्ली मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ जाणार नाहीत, कारण...

चॅम्पियन्स ट्रॉफीत 21 वर्षानंतर लागलं असं शतक

छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसूबाई वाघिणीसारखं मुघलांशी लढल्या पण...

छत्रपती संभाजी महाराज कुठे शहीद झाले माहितीये?

'माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला', प्रसिद्धी TV अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना