रणजी स्पर्धेत फक्त 6 धावा करूनही विराट कोहलीने मोडला मोठा विक्रम, वाचा काय केलं ते
विराट कोहली 12 वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळाला होता. आता 2024 मध्ये दिल्लीकडून पुन्हा एकदा मैदानात उतरला होता. मैदानात उतरताच विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Jio चा 48 रुपयांचा रिचार्ज, मिळतील खूप सारे गेम आणि डेटा...
रात्री डास झोपू देत नाहीत? हे उपाय करा
महाराष्ट्राची नवीन नॅशनल क्रश, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहूनच सर्व घायाळ
आई गं..किती सुंदर, सिल्वरसाडीमधील ही अभिनेत्री कोण?
स्वर्गाहून सुंदर आहेत कर्नाटकातील ही 5 सुंदर हिल स्टेशन
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात ?
