रणजी स्पर्धेत फक्त 6 धावा करूनही विराट कोहलीने मोडला मोठा विक्रम, वाचा काय केलं ते
विराट कोहली 12 वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळाला होता. आता 2024 मध्ये दिल्लीकडून पुन्हा एकदा मैदानात उतरला होता. मैदानात उतरताच विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सौंदर्य क्वीन, फोटोमधील अभिनेत्रीच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
लाखो चाहत्यांना वेड लावणारी लाल साडीमधील ही अभिनेत्री कोण?
Airtel चा हा प्लान देतोय संपूर्ण महिन्याचा अनलिमिटेड डेटा, किंमत किती ?
लाखो चाहत्यांची क्रश, लहान मुलं देखील या अभिनेत्रीच्या गाण्यावर थिरकतात
पाठकबाईंचा हिरव्या साडीत दिलखेच अंदाज, फोटो पाहून...
जगातील सर्वात जुने म्यूजिकल इंस्ट्रूमेंट कोणते?
