AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्मानंतर दुसरं नाव ठरलं! तर विकेटकीपर बॅट्समनसाठी खलबतं सुरु

आयपीएल स्पर्धेचं 17वं पर्व सुरु आहेत. या स्पर्धेतून काही खेळाडूंची निवड टी20 वर्ल्डकपसाठी केली जाणार आहे. टी20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मेला केली जाऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. या संघात काही खेळाडूंची नाव हळूहळू निश्चित होत आहेत. त्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

| Updated on: Apr 09, 2024 | 8:24 PM
Share
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहेत. आता बीसीसीआयने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीला वर्ल्डकप संघासाठी निवडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार आहेत. आता बीसीसीआयने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीला वर्ल्डकप संघासाठी निवडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

1 / 6
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला टी20 वर्ल्डकप संघातून डावललं जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र विराट कोहलीने आपल्या फलंदाजीतून सर्वांची तोंडं गप्प केली आहेत. त्यामुळे विराट कोहलीची संघात निवड होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला टी20 वर्ल्डकप संघातून डावललं जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र विराट कोहलीने आपल्या फलंदाजीतून सर्वांची तोंडं गप्प केली आहेत. त्यामुळे विराट कोहलीची संघात निवड होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

2 / 6
विराट कोहलीने आतापर्यंत केवळ 5 सामन्यात 316 धावा केल्या आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. उर्वरित सामन्यांमध्येही कोहलीच्या संघाकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत केवळ 5 सामन्यात 316 धावा केल्या आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. उर्वरित सामन्यांमध्येही कोहलीच्या संघाकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

3 / 6
चांगली फलंदाजी दाखवणाऱ्या कोहलीला कोणत्याही कारणास्तव संघाबाहेर ठेवता येणार नाही. त्यामुळे त्याची टी20 विश्वचषकासाठी निवड होण्याची खात्री असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, असे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

चांगली फलंदाजी दाखवणाऱ्या कोहलीला कोणत्याही कारणास्तव संघाबाहेर ठेवता येणार नाही. त्यामुळे त्याची टी20 विश्वचषकासाठी निवड होण्याची खात्री असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, असे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

4 / 6
ऋषभ पंतने 154.55 च्या स्ट्राईक रेटने 153 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 2 अर्धशतकेही झळकावली. या माध्यमातून चमकदार कामगिरी करणाऱ्या पंतला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे.

ऋषभ पंतने 154.55 च्या स्ट्राईक रेटने 153 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 2 अर्धशतकेही झळकावली. या माध्यमातून चमकदार कामगिरी करणाऱ्या पंतला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे.

5 / 6
1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात विराट कोहली दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विराट कोहलीचा शेवटचा टी20 विश्वचषक असेल. संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मेला होणार आहे.

1 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात विराट कोहली दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. विराट कोहलीचा शेवटचा टी20 विश्वचषक असेल. संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मेला होणार आहे.

6 / 6
Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा