AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत! आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी म्हणाला की…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची झोळी गेल्या 17 वर्षात रिती आहे. आरसीबीला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. असं असताना मेगा लिलावापूर्वी आरसीबीने फक्ते तीन खेळाडू रिटेन केले आहेत. यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे.

| Updated on: Nov 03, 2024 | 4:19 PM
Share
आयपीएलचं 17 पर्व पार पडली असून 18 व्या पर्वासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आरसीबी आपल्या पहिल्या जेतेपदासाठी या पर्वात प्रयत्न करणार आहे. आरसीबी यंदा तरी जेतेपद मिळवेल का? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. असं असताना विराट कोहलीही पहिल्या जेतेपदासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएलचं 17 पर्व पार पडली असून 18 व्या पर्वासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आरसीबी आपल्या पहिल्या जेतेपदासाठी या पर्वात प्रयत्न करणार आहे. आरसीबी यंदा तरी जेतेपद मिळवेल का? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. असं असताना विराट कोहलीही पहिल्या जेतेपदासाठी सज्ज झाला आहे.

1 / 5
आयपीएल मेगा लिलावपूर्वी फ्रेंचायझीने विराट कोहलीला 21 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवलं आहे. त्यामुळे 18 व्या पर्वात विराट कोहली आरसीबीकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. इतकंच काय तर पुढच्या तीन पर्वात आरसीबीकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. याला विराट कोहलीने दुजोरा दिला आहे.

आयपीएल मेगा लिलावपूर्वी फ्रेंचायझीने विराट कोहलीला 21 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवलं आहे. त्यामुळे 18 व्या पर्वात विराट कोहली आरसीबीकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. इतकंच काय तर पुढच्या तीन पर्वात आरसीबीकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. याला विराट कोहलीने दुजोरा दिला आहे.

2 / 5
विराट कोहली म्हणाला की, इतकी वर्षे एका संघासाठी खेळेन असे कधीच वाटले नव्हते. पण हे नातं अनेक वर्षांपासून कायम आहे. खरंच माझ्यासाठी हा खूप खास अनुभव होता. माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस 20 वर्षे होतील.मी ही 20 वर्षे आरसीबीसाठी लढणार आहे.

विराट कोहली म्हणाला की, इतकी वर्षे एका संघासाठी खेळेन असे कधीच वाटले नव्हते. पण हे नातं अनेक वर्षांपासून कायम आहे. खरंच माझ्यासाठी हा खूप खास अनुभव होता. माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस 20 वर्षे होतील.मी ही 20 वर्षे आरसीबीसाठी लढणार आहे.

3 / 5
विराट कोहलीच्या या वक्तव्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जात आहे. आयपीएल 2027 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात राहणार असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. यानंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याने आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस 20 वर्षे पूर्ण होतील यावर भर दिला आहे.

विराट कोहलीच्या या वक्तव्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जात आहे. आयपीएल 2027 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात राहणार असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. यानंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याने आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस 20 वर्षे पूर्ण होतील यावर भर दिला आहे.

4 / 5
35 वर्षीय विराट कोहली 2027 पर्यंत 38 वर्षांचा होईल. किंग कोहली या काळात सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विराट कोहलीला येत्या तीन वर्षांत आरसीबीसाठी चषक जिंकून देण्याची इच्छा आहे. कोहलीचे हे स्वप्न आयपीएल 2025 मध्येच पूर्ण होईल का, याची प्रतीक्षा करावी लागेल.

35 वर्षीय विराट कोहली 2027 पर्यंत 38 वर्षांचा होईल. किंग कोहली या काळात सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विराट कोहलीला येत्या तीन वर्षांत आरसीबीसाठी चषक जिंकून देण्याची इच्छा आहे. कोहलीचे हे स्वप्न आयपीएल 2025 मध्येच पूर्ण होईल का, याची प्रतीक्षा करावी लागेल.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच