AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान संघ कधी भिडणार? जाणून घ्या

भारत पाकिस्तान संघ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांसमोर उभे ठाकतात. दोन्ही देशात गेल्या अनेक वर्षांपासून द्वीपक्षीय स्पर्धा होत नाही. आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेतच हे दोन संघ भिडतात. त्यामुळे आता हे दोन संघ कधी भिडणार असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला आहे. तर त्याचं उत्तर 2025 या वर्षात आहे. चला जाणून घेऊयात

| Updated on: Jun 15, 2024 | 4:58 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान लढत उपांत्य किंवा अंतिम फेरीत होण्याची सर्व शक्यता संपुष्टात आल्या आहेत. जर पाकिस्तानने सुपर 8 फेरी गाठली असती तर कदाचित हे संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत आमनेसामने आले असते.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान लढत उपांत्य किंवा अंतिम फेरीत होण्याची सर्व शक्यता संपुष्टात आल्या आहेत. जर पाकिस्तानने सुपर 8 फेरी गाठली असती तर कदाचित हे संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत आमनेसामने आले असते.

1 / 5
भारत पाकिस्तान सामना आता कधी बघायला मिळणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याचं उत्तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणार आहे. म्हणजेच सहा महिन्यांनी हे दोन संघ आमनेसामने येतील असं म्हणायला हरकत नाही.

भारत पाकिस्तान सामना आता कधी बघायला मिळणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याचं उत्तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणार आहे. म्हणजेच सहा महिन्यांनी हे दोन संघ आमनेसामने येतील असं म्हणायला हरकत नाही.

2 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत.  रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने होतील. त्यामुळे पहिल्या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने होतील. त्यामुळे पहिल्या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

3 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

4 / 5
भारतीय संघ पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास स्पष्ट नकार दिला तर पाकिस्तानची कोंडी होईल. त्यामुले भारतीय संघाचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. भारताचे सामने यूएई किंवा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास स्पष्ट नकार दिला तर पाकिस्तानची कोंडी होईल. त्यामुले भारतीय संघाचे सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. भारताचे सामने यूएई किंवा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.

5 / 5
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.