AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासाठी सर्वात कठीण पेपर कोणता? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी

ICC World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीतील सामने राउंड रॉबिन पद्धतीने खेळले जाणार आहे. म्हणजेच सहभागी 10 संघांना प्रत्येकाला तोंड द्यावं लागणार आहे. एक संघ साखळी फेरीत 9 सामने खेळेल. असं प्रत्येक संघांचं असणार आहे. त्यामुळे या साखळी फेरीत टीम इंडियासमोर कोणाचं आव्हान असणार ते पाहुयात

| Updated on: Oct 02, 2023 | 8:39 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या संघाशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला असणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या संघाशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला असणार आहे.

1 / 11
भारताचे 9 संघांसोबत टप्प्याटप्प्याने सामना होणार आहेत. त्यामुळे कोणताच संघ सुटणार नाही. टॉप 4 संघ उपांत्य फेरी गाठतील. त्यामुळे 7 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असणार आहे. चला जाणून राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियासमोर कोणत्या संघांचं आव्हान असणार ते..

भारताचे 9 संघांसोबत टप्प्याटप्प्याने सामना होणार आहेत. त्यामुळे कोणताच संघ सुटणार नाही. टॉप 4 संघ उपांत्य फेरी गाठतील. त्यामुळे 7 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असणार आहे. चला जाणून राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियासमोर कोणत्या संघांचं आव्हान असणार ते..

2 / 11
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातून टीम इंडियाचा वर्ल्डकपचा प्रवास सुरु होईल. ऑस्ट्रेलियाचा पेपर सर्वात कठीण असणार आहे. यात दुमत नाही. या सामन्यात जिंकणारा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघी 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 8, तर भारताने 4 वेळा विजय मिळवला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातून टीम इंडियाचा वर्ल्डकपचा प्रवास सुरु होईल. ऑस्ट्रेलियाचा पेपर सर्वात कठीण असणार आहे. यात दुमत नाही. या सामन्यात जिंकणारा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघी 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 8, तर भारताने 4 वेळा विजय मिळवला आहे.

3 / 11
भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपमध्ये 8 सामने झाले आहेत. यात 4 सामन्यात भारताने, 4 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंड भारत यांच्यात कडवी झुंज असणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपमध्ये 8 सामने झाले आहेत. यात 4 सामन्यात भारताने, 4 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंड भारत यांच्यात कडवी झुंज असणार आहे.

4 / 11
2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताला पराभवाची धूळ चारली होती. दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 5 सामन्यात न्यूझीलंडने आणि 3 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताला पराभवाची धूळ चारली होती. दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 5 सामन्यात न्यूझीलंडने आणि 3 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

5 / 11
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्डकपमध्ये 5 सामने झाले आहेत. यात भारताने 2 तर दक्षिण आफ्रिकेने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे इथेही तोडीस तोड स्पर्धा पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्डकपमध्ये 5 सामने झाले आहेत. यात भारताने 2 तर दक्षिण आफ्रिकेने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे इथेही तोडीस तोड स्पर्धा पाहायला मिळेल.

6 / 11
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 9 सामने झाले आहेत. यात 4 सामने भारतान, तर 4 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 9 सामने झाले आहेत. यात 4 सामने भारतान, तर 4 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला आहे.

7 / 11
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 4 वेळा लढत झाली आहे. यावेळी पारताने 3 सामन्यात विजय तर बांगलादेशने एकदा भारताला पराभूत केलं आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 4 वेळा लढत झाली आहे. यावेळी पारताने 3 सामन्यात विजय तर बांगलादेशने एकदा भारताला पराभूत केलं आहे.

8 / 11
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकच सामना झाला आहे. हा सामना भारताने जिंकला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकच सामना झाला आहे. हा सामना भारताने जिंकला आहे.

9 / 11
भारत आणि नेदरलँड यांच्यात एकूण 2 सामने झाले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.

भारत आणि नेदरलँड यांच्यात एकूण 2 सामने झाले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.

10 / 11
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यावेळीही भारताकडून अशाच अपेक्षा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यावेळीही भारताकडून अशाच अपेक्षा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.

11 / 11
Follow Us
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!