AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND T20 Series | डन म्हणावं! वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी या तिघांची निवड!

बीसीसीआय निवड समिती वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयपीएल 16 व्या मोसमात धमाका केलेल्या त्रिमुर्तींचा समावेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

| Updated on: Jun 13, 2023 | 1:22 AM
Share
टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय 3 युवा खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी देऊ शकते. या तिघांची निवड नक्की समजली जात आहे. यामध्ये केकेआरचा रिंकू सिंह, पंजाब किंग्सचा जितेश शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल या तिघांचा समावेश असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय 3 युवा खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी देऊ शकते. या तिघांची निवड नक्की समजली जात आहे. यामध्ये केकेआरचा रिंकू सिंह, पंजाब किंग्सचा जितेश शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल या तिघांचा समावेश असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

1 / 4
रिंकू सिंह याने 16 व्या मोसमात केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावा केल्या.  रिंकूने गुजरात विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.

रिंकू सिंह याने 16 व्या मोसमात केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावा केल्या. रिंकूने गुजरात विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.

2 / 4
यशस्वी जयस्वाल याने राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळताना  आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा  ठोकल्या. या दोघांनी आपल्या संघांना अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले.

यशस्वी जयस्वाल याने राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळताना आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा ठोकल्या. या दोघांनी आपल्या संघांना अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले.

3 / 4
अमरावतीच्या जितेश शर्मा याने 14 व्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या. यशस्वी, रिंकू आणि जितेश या तिघांनी आपली छाप सोडलीय. त्यामुळे आता या तिघांच्या नावाच्या औपचारिक घोषणेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.

अमरावतीच्या जितेश शर्मा याने 14 व्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या. यशस्वी, रिंकू आणि जितेश या तिघांनी आपली छाप सोडलीय. त्यामुळे आता या तिघांच्या नावाच्या औपचारिक घोषणेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.

4 / 4
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....