AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND T20 Series | डन म्हणावं! वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी या तिघांची निवड!

बीसीसीआय निवड समिती वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयपीएल 16 व्या मोसमात धमाका केलेल्या त्रिमुर्तींचा समावेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

| Updated on: Jun 13, 2023 | 1:22 AM
Share
टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय 3 युवा खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी देऊ शकते. या तिघांची निवड नक्की समजली जात आहे. यामध्ये केकेआरचा रिंकू सिंह, पंजाब किंग्सचा जितेश शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल या तिघांचा समावेश असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय 3 युवा खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी देऊ शकते. या तिघांची निवड नक्की समजली जात आहे. यामध्ये केकेआरचा रिंकू सिंह, पंजाब किंग्सचा जितेश शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल या तिघांचा समावेश असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

1 / 4
रिंकू सिंह याने 16 व्या मोसमात केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावा केल्या.  रिंकूने गुजरात विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.

रिंकू सिंह याने 16 व्या मोसमात केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावा केल्या. रिंकूने गुजरात विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.

2 / 4
यशस्वी जयस्वाल याने राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळताना  आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा  ठोकल्या. या दोघांनी आपल्या संघांना अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले.

यशस्वी जयस्वाल याने राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळताना आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा ठोकल्या. या दोघांनी आपल्या संघांना अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले.

3 / 4
अमरावतीच्या जितेश शर्मा याने 14 व्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या. यशस्वी, रिंकू आणि जितेश या तिघांनी आपली छाप सोडलीय. त्यामुळे आता या तिघांच्या नावाच्या औपचारिक घोषणेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.

अमरावतीच्या जितेश शर्मा याने 14 व्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या. यशस्वी, रिंकू आणि जितेश या तिघांनी आपली छाप सोडलीय. त्यामुळे आता या तिघांच्या नावाच्या औपचारिक घोषणेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.

4 / 4
Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.