AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच पृथ्वीचा विध्वंस होणार? राहायला शोधावं लागणार नवं ठिकाण; स्टीफन हॉकिंगची ती भविष्यवाणी खरी ठरणार?

महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी पृथ्वीविषयी काही भाकितं सांगितली होती. लवकरच पृथ्वी माणसांना राहण्यायोग्य नसेल, असे ते म्हणाले होते.

| Updated on: Jul 08, 2025 | 11:03 PM
Share
स्टीफन हॉकिंग हे महान वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्यांनी अंतराळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

स्टीफन हॉकिंग हे महान वैज्ञानिकांपैकी एक आहेत. त्यांनी अंतराळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
त्यांनी 2017 साली Tencent WE परिषदेत पृथ्वीविषयी मोठं विधान केलं होतं. आपल्या पृथ्वीचं भवितव्य अंधकारमय आहे, असं ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

त्यांनी 2017 साली Tencent WE परिषदेत पृथ्वीविषयी मोठं विधान केलं होतं. आपल्या पृथ्वीचं भवितव्य अंधकारमय आहे, असं ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
स्टीफन हॉकिंग यांनी  2060 सालापर्यंत पृथ्वी मानवाला राहण्यायोग्य नसेल, असं भाकित वर्तवलं होतं. लोकसंख्यावाढ आणि हवामान बदल या दोन कारणांमुळे पृथ्वी राहण्यायोग्य नसेल, असे ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

स्टीफन हॉकिंग यांनी 2060 सालापर्यंत पृथ्वी मानवाला राहण्यायोग्य नसेल, असं भाकित वर्तवलं होतं. लोकसंख्यावाढ आणि हवामान बदल या दोन कारणांमुळे पृथ्वी राहण्यायोग्य नसेल, असे ते म्हणाले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवामानात झपाट्याने होणारा बदल हा पृथ्वीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू शकतो, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि यामुळे हवामानात झपाट्याने होणारा बदल हा पृथ्वीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरू शकतो, असे बोलले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
स्टीफन हॉकिंग यांच्या या भाकितामुळेच आता पृथ्वीचं काय होणार, असा प्रश्न विचारला जातो. वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्व नाहीसे होईल, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

स्टीफन हॉकिंग यांच्या या भाकितामुळेच आता पृथ्वीचं काय होणार, असा प्रश्न विचारला जातो. वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर भविष्यात मानवी अस्तित्व नाहीसे होईल, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.